04 May, 2009 10:17:30 AM
सात वर्षापूर्वी गुजरातमध्ये घडविलेल्या जातीय दंगलींतील आठ प्रकरणांची जलदगती न्यायालयांसमोर सुनावणी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे न्यायाचे अवजड चक्र अखेरीस फिरू लागले, असे म्हणावे लागते.
17 April, 2009 09:27:00 PM
गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काश्मीरी जनतेने जे भरभरून मतदान केले त्यामुळे काश्मीरच्या स्वातंत्र्याबाबत अतिरेकी भूमिका घेणा-या हुर्रियत कॉन्फरन्सच्या काही नेत्यांचे डोळे उघडले आहेत....
17 April, 2009 10:15:00 AM
देवनार भागातील टाटा समाज विज्ञान शिक्षण संस्थेत शिकणा-या अमेरिकी विद्यार्थिनीवर शनिवारी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घृणास्पद घटनेमुळे मुंबईचे शैक्षणिक विश्व ढवळून निघाले आहे. ...
15 April, 2009 10:47:29 AM
सत्यम कॉम्प्युटर सव्र्हिसेसच्या ५१ टक्के भांडवलाची विक्री ‘टेक महिन्द्र’ कंपनीला करण्याचा निर्णय झाल्याने या कंपनीच्या भवितव्याबाबतची अनिश्चितता संपली असली, तरी सत्यमची गाडी रुळावर आणणे हे सोपे काम नाही. ...
13 April, 2009 10:28:45 AM
पारोळ्याच्या फटाके कारखान्याला शुक्रवारी आग लागून जी जीवितहानी झाली, त्यावरून देशात मरण किती स्वस्त झाले आहे, याची भयानक जाणीव होते. फटाक्यांसारख्या स्फोटक वस्तू निर्माण करणारे हे कारखाने किती बेफिकीरपणे चालवले जातात आणि गरीब कामगारांच्या जीवाशी असा खेळ केला जातो, हे बघितल्यावर सा-या संवेदनाच बधीर होतात...
24 March, 2009 02:56:00 PM
‘लियासेस फोरास’ या मालमत्ताविषयक सल्लागार कंपनीने देशभरात केलेल्या पाहणीत असे दिसून आले की गेल्या दोन वर्षांत सहा शहरांमध्ये बांधलेल्या घरांपैकी ५३ टक्के घरे विकलीच गेलेली नाहीत. ...
20 March, 2009 02:44:00 PM
कर्नाटकचे एक पोलिस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्याकडे २५० कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे वृत्त वाचून अनेकांचे डोळे पांढरे झाल्यास नवल वाटायचे कारण नाही. कर्नाटच्या लोकायुक्त कार्यालयाच्या ...
19 March, 2009 02:53:00 PM
भारताने अमेरिकेच्या ‘बोइंग’ कंपनीकडून ‘पी-८ आय’ ही सागरी टेहेळणी यंत्रणा करणारी विमाने विकत घेण्यासाठी दोन अब्ज १० कोटी डॉलरचा करार केला आहे. संरक्षण सामग्री खरेदीबाबत ...
18 March, 2009 02:34:00 PM
देशातील अनेक महाविद्यालयांतून चालणा-या रॅगिंगच्या क्रूर प्रकारांना आळा घालण्यास सांगूनही त्याची अमलबजावणी होत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आंध्र आणि हिमाचल प्रदेश सरकारांना सज्जड दम भरला आहे, तो अपरिहार्यच होय....
17 March, 2009 02:39:00 PM
अलीकडच्या काळात सर्वच पक्षांनी वादग्रस्त व्यक्तींना उमेदवारी देण्याचा सपाटा लावला असताना महाराष्ट्रात काँग्रेसकडून काही वेगळ्या नावांचा विचार केला जात आहे, ही स्वागतार्ह बाब आहे.
...