28 December, 2011 06:00:00 AM
एक मोठे जनआंदोलन उभे राहात असतानाच मेणबत्ती संप्रदायाने या आंदोलनावर आणि केजरीवाल, किरण बेदी आदींनी अण्णांवर कब्जा केला.
07 October, 2011 06:30:00 AM
तोमास त्रान्सत्र्यमर या स्वीडिश कवीला यंदाचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्रान्सत्र्यमर जानेवारी 1989 मध्ये भारतभवन, भोपाळ येथे झालेल्या ‘विश्वकविता समारोहा’ला निमंत्रित कवी म्हणून आले होते. या समारोहाला उपस्थित असलेले कवी चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याविषयी लिहिलेले हे टिपण....
18 July, 2011 04:30:00 PM
...
27 April, 2011 06:30:00 AM
विधिमंडळ सदस्यांना प्रबोधनात्मक माहिती मिळवून देण्याची व विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज भासते. त्यासाठी संसदीय प्रणालीत काम करणाऱ्यांना वेळोवेळी सल्ला देण्याचे काम एखाद्या संस्थेने करावे, अशा संकल्पनेने राज्य विधिमंडळात वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे....
04 February, 2011 04:30:00 AM
अणुऊर्जा ही सध्याच्या काळातील सर्वात स्वच्छ ऊर्जा आहे. त्यामुळे देशातील ऊर्जेची सातत्याने वाढणारी गरज भागविण्यासाठी अणुऊर्जेखेरीज उत्तम पर्याय नाही. एकूणच उणुऊर्जेच्या जगातील आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की, अणुउर्जेच्या गर्भात ख-या अर्थाने विकासाची सोनेरी पहाट आहे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही....
07 August, 2010 07:40:00 AM
(अरुण घाडीगावकर, रामविजय परब संपादित ‘मोहनशेठ’ या पुस्तकातील लेखाचा काही भाग)...
26 April, 2010 10:25:00 AM
आघाडीचे राज्य चालवताना अनेकदा एकाच विषयावर परस्परविरोधी भूमिका झाल्या की धुसफूस सुरू होते. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सरकारमधील दोन पक्ष आणि विरोधी बाकांवर बसलेल्या मित्रपक्षांमध्ये अशीच धुसफूस अनुभवाला आली. ...
26 April, 2010 10:35:00 AM
महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला सामोरे जाताना राज्य विधिमंडळाचे अखेरचे अधिवेशन शुक्रवारी संपन्न झाले. तेव्हा संसदेने दाखविलेल्या या गांभीर्याचे काही तरी अनुकरण केले जाईल, अशी अपेक्षा होती. राजकारण बाजूला सर्वच पक्ष एकत्र येतील व 30 एप्रिलला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मध्यरात्रीपर्यंत राज्याच्या आगामी 50 वर्षाचे चिंतन-मनन करतील, असे वाटत होते. पण ही अपेक्षा सरकार व विरोधी पक्ष दोघांनीही फोल ठरवली....
24 April, 2010 09:40:00 AM
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. 229 तास चाललेल्या या अधिवेशनात एकूण 20 विधेयके मंजूर झाली. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 12 जुलैपासून सुरू होईल, असे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी घोषित केले.
...
24 April, 2010 09:35:00 AM
मुंबईतील गोयल शॉपिंग सेंटरला लागलेली आग आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्या झगडे या अग्निशमन अधिका-याचा मृत्यूची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केली. ...