10 February, 2012 06:30:00 AM
जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पाळायचे नैतिक बंधन राजकीय पक्षांवर असले तरी ते कुणीही पाळत नाहीत. तरीही निवडणुकीच्या निमित्ताने अशी आश्वासनांची पोतडी मतदारांसमोर उघडी करायची प्रथाच पडली आहे.
09 February, 2012 05:50:00 AM
कर्नाटकात भाजपचे राज्य असल्यामुळे ‘श्रीराम सेने’सारख्या उल्लूमशाल संघटनांचे फावले आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करणा-यांवर बेकायदा ‘कारवाई’ करणा-या या संघटनांचे गणंग आपल्या या भाऊबंदांनाही काळे फासणार आहेत का?...
08 February, 2012 05:35:00 AM
निवडणुकांच्या प्रचारात प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करताना मर्यादांचे उल्लंघन केले तरी सामान्य मतदारांनी मात्र संयमाचे दर्शन घडवून निवडणूक शांततेत पार पाडण्याची महाराष्ट्राची परंपरा जपली....
07 February, 2012 06:35:00 AM
युवराजचा कर्करोग प्राथमिक अवस्थेतला आहे, ही त्यातल्या त्या दिलासादायक बाब मानावी लागेल. पण मे महिन्यानंतर युवराज मैदानावर दिसू लागेल, ही चर्चा त्याच्यावरील दडपण वाढवणारी असल्यामुळे ती टाळलेलीच बरी.
...
06 February, 2012 06:30:00 AM
तब्बल 540 मेगाहर्ट्झ इतक्या क्षमतेचे स्पेक्ट्रम पुन्हा उपलब्ध होणार आहेत. पण भारतात आज घेतलेला निर्णय उद्या कोणामार्फत तरी रद्द होतोच, असे चित्र निर्माण झाल्यामुळे दोन महिन्यांनी होणा-या लिलावात किती कंपन्या उतरतील?...
04 February, 2012 06:30:00 AM
संमेलनाध्यक्ष हा त्या वर्षापुरता नामधारी असला तरी मराठी साहित्य-सांस्कृतिक जगताचा नेता असतो. त्याने केवळ प्रश्न उपस्थित करण्याऐवजी नेमक्या कारणांवरही बोट ठेवणे आणि कोंडी फोडण्यासाठीचे दिग्दर्शनही करणे अपेक्षित असते....
04 February, 2012 06:30:00 AM
संमेलनाध्यक्ष हा त्या वर्षापुरता नामधारी असला तरी मराठी साहित्य-सांस्कृतिक जगताचा नेता असतो. त्याने केवळ प्रश्न उपस्थित करण्याऐवजी नेमक्या कारणांवरही बोट ठेवणे आणि कोंडी फोडण्यासाठीचे दिग्दर्शनही करणे अपेक्षित असते....
03 February, 2012 06:25:00 AM
राजा यांनी टू जी स्पेक्ट्रमचे वाटलेले 122 परवाने रद्द करण्याचा न्यायालयाचा आदेश केवळ सरकारलाच धक्का आहे असे नाही तर, दूरसंचार क्षेत्रात भूकंप घडवणारा आहे. प्रशासनाचा निर्णय रद्द केल्याची देशाच्या इतिहासातली ही एकमेव घटना असावी....
02 February, 2012 06:30:00 AM
राणे यांनी अजितदादांची बत्तिशी त्यांच्या घशात घातलीच; शिवाय, पश्चिम महाराष्ट्रापलीकडे काहीही न पाहणा-या संकुचित वृत्तीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या ऱ्हस्वदृष्टीच्या पक्षानेच कोकणाच्या विकासात कसा खोडा घातला, याचाही मुद्देसूद पर्दाफाश केला....
01 February, 2012 07:10:00 AM
सबळ पुरावे उभे करण्यात सरकार पक्ष का असमर्थ ठरला याची मुळातच तपासणी व्हायला हवी. कारण पोलिस खात्याच्या कार्यक्षमतेचा प्रश्न त्याच्याशी निगडीत आहे. पोलिसांचा तपास सदोष होता काय? की ठेवण्यात आला असे प्रश्न उपस्थित होतात....