`मॅड'व्हेंचर
छोटय़ा चाकांची गंगा परिक्रमा
28 August, 2010 05:00:00 AM
गंगा नदीच्या पात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्नांची शिकस्त सुरू आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबई-ठाणे परिसरातील चार जणांनी गंगोत्री-गंगासागर हा तब्बल 2500 किमीचा सायकल प्रवास मार्च महिन्यात केला. यात ओमकार गडकरी या सात वर्षाच्या लहानग्याचाही समावेश होता.
नष्ट होणा-या गावाची चित्तरकथा
22 August, 2010 06:50:00 AM पुनर्वसन करताना स्थलांतरितांना त्यांची संस्कृतीही लाभेल, याकेडही शासनाने लक्ष द्यायला हवं. कारण जेव्हा एखादं गाव उठतं, तेव्हा केवळ तिथली माणसंच बेघर होत नाही, तिथली संस्कृतीही बेघर होत असते. ...इस में ही तो लाइफ है यारों!
21 August, 2010 04:30:00 AM ..सगळं कसं भव्यदिव्य भासतं. थांग न लागणारं. या ब्रह्मांडाच्या अनंत पसाऱ्यात आपण क:पदार्थ असल्याची जाणीव होते. मग आठवतात आपले फालतू माज. निसर्गाशी केलेली चढाओढ. उंच सुळक्यांवर चढून जग जिंकल्याचा आवेश. विनाकारण आकाशाशी स्पर्धा घेण्याची उद्दाम भाषा. सगळं किती निर्थक? किती निष्फळ? आणि बाष्कळसुद्धा. बघितलंय कधी असं ‘लाइव्ह’ स्वप्न? नसेल बघितलं तर बघा....जय गोरक्ष, जय मच्छिंद्र!
21 August, 2010 04:30:00 AM सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर नैसर्गिक आपत्तींना तोंड देत इतिहासाच्या पाऊलखुणा शतकानुशतकं जपणा-या आणि सातवाहन काळाची आठवण करून देणा-या मुरबाड तालुक्यातील गोरक्षगड व मच्छिंद्रगडाची सफर म्हणजे गिर्यारोहकांना आव्हानच असतं. इथला निसर्गाचा मुक्त आविष्कार मात्र गहिरेपणाची अनुभूती देतो. ...समाजप्रिय काळवीट
14 August, 2010 06:15:00 AM उन्हाळ्याच्या दिवसांत मात्र ती पहाटे लवकर व संध्याकाळी उशिरापर्यंत चरतात. मधल्या वेळेत सावलीच्या आश्रयाने आराम करतात. राजस्थानमधील बिश्नोई जमातीतील लोकांनी काळवीटांना संपूर्णपणे संरक्षण दिलं आहे. बिश्नोईंची वस्ती असलेल्या भागात काळवीटांना चरण्याकरिता खास शेतं राखून ठेवली आहेत. ...तुडुंब आनंदाचं तुंगारेश्वर
14 August, 2010 05:30:00 AM सिमेंटच्या जंगलात राहणा-या मुंबईकरांना ख-याखु-या जंगलाचा अनुभव देणारं जवळचं एक ठिकाण म्हणजे तुंगारेश्वर अभयारण्य. वसईपासून जवळ असलेल्या या ठिकाणी 2177 फूट उंचीवर बांधलेलं पुरातन शिवमंदिर आहे. या मंदिरापासूनच 10 मिनिटांवरच एक मनोहारी धबधबा आहे. त्याची पावसाळी सफर.....पावनखिंडीच्या वाटेवर
07 August, 2010 05:30:00 AM ‘भरारी’ या गिर्यारोहण संस्थेतर्फे गेली बारा र्वष आषाढ महिन्याच्या पौणिमेला बाजीप्रभू देशपांडे यांचं स्मरण म्हणून पन्हाळगड-पावनखिंड-विशाळगडची पदभ्रमण मोहीम आखण्यात येते. यंदा ही मोहीम 23 ते 27 जुलै या काळात पार पडली. इतिहासातील एका झुंजार योद्धय़ाच्या स्मरणार्थ हा ट्रेक एक वेगळाच अनुभव असतो. ...चिमुकला गिर्यारोहक
07 August, 2010 05:30:00 AM नाशिकच्या साडेपाच वर्षाच्या मृण्मय जोशीने गेल्या दीड वर्षात तोरणा-राजगड-रायगड-ढाक बहिरी-पेठ-प्रबळगड यासारख्या किल्ल्यांबरोबर राजमाची-कळसूबाई अशा 36 ठिकाणी गिर्यारोहण केलं आहे. हा चिमुकला गिर्यारोहक मोठी मजल मारण्याचं स्वप्न बघतो आहे....निशाचर ताडमांजर
31 July, 2010 06:05:00 AM काही वर्षापूर्वी भीमाशंकर येथे एका शिबिराच्या वेळी आम्ही उघडय़ावर तंबू उभारून शंभर जणांची व्यवस्था केली होती. जेवणासाठी मदत व्हावी म्हणून जवळच्याच गावातून काही माणसं आणली होती. पहिल्याच दिवशी दुपारचं जेवण झाल्यावर संध्याकाळी दोन बायका ‘आम्हाला इथं राहायचं नाही. इथे मांजराच्या रूपात पिशाच्च फिरतं,’ अशी तक्रार करू लागल्या. ...माळशेज घाटात भिजत भटकंती
31 July, 2010 05:30:00 AM पावसाळ्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांतला निसर्ग वेगळंच मनोहारी रूप धारण करतो. डोंगररांगांनी अंगावर पांघरलेला हिरवा शालू, भुरळ पाडणारं धुकं आणि खळखळत वाहणारे धबधबे पाहताना मन ओलंचिंब होऊन जातं. याचा अनुभव घ्यायला प्रत्यक्ष माळशेजलाच जायला हवं....मोस्ट कमेंटेड



राशीभविष्य