पहिले पान | महाराष्ट्र

महाराष्ट्र

पिंपरीत एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून

03 September, 2010 01:30:00 AM
पिंपरीमध्ये शुक्रवारी सकाळी एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची हत्या करण्यात आली.

श्रीरामपूरमध्ये 175 गोण्या दूधपावडर जप्त

03 September, 2010 11:00:00 AM दुधाची भुकटी वापरून दोघे जण दुधात भेसळ करत असल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी केलेल्या कारवाईत साडेसहा लाख रुपये किंमत असलेल्या बनावट दूधपावडरच्या 175 गोण्या जप्त करण्यात आल्या. ...
आणखी वाचा

‘दादोजीं’संदर्भात समिती नेमण्याबाबत दिरंगाई

03 September, 2010 11:30:00 AM पुण्यातील लाल महालामध्ये असलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा 24 तासांत हटवण्याचे आदेश महापौरांनी प्रथम दिले होते. पण आता त्यांनी यासंदर्भात समिती नेमण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय शिवप्रेमींची दिशाभूल आहे, असा आरोप लोकशासन आंदोलनाने केला. ...
आणखी वाचा

कापसाला 4 हजार 500 हमीभाव द्यावा

03 September, 2010 11:45:00 AM शेतक-यांना दिलासा देण्यासाठी कापसाला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास 2 ऑक्टोबरपासून राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. ...
आणखी वाचा

कापसाला 4500 हमीभाव द्यावा

03 September, 2010 12:45:00 AM अतिवृष्टीमुळे देशभरातील 110 लाख हेक्टरमधील कापसाचे पीक धोक्यात आल्याने त्याचा शेतक-यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतक-यांना दिलासा देण्यासाठी कापसाला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे....
आणखी वाचा

जिंदालच्या वीजनिर्मितीला प्रारंभ

02 September, 2010 11:10:00 AM जयगड येथील जिंदाल कंपनीच्या पहिल्या टप्प्यातील वीज निर्मितीला बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात 300 मेगावॉट विजेची उपलब्धता झाल्याने भारनियमनात अडकलेल्या राज्याला दिलासा मिळणार आहे. ...
आणखी वाचा

न्यायालयाचे सायंकालीन कामकाज अव्यवहार्य

02 September, 2010 11:20:00 AM ‘न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी सायंकालीन सत्राचा पर्याय अव्यवहार्य आहे,’ असे मत महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे सदस्य आणि विख्यात वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी ‘प्रहार’कडे बोलताना व्यक्त केले....
आणखी वाचा

भातसातून वीजनिर्मिती सुरू

02 September, 2010 01:50:00 AM भातसा धरणातील पाण्याची पातळी 24 मे रोजी 106.43 मीटरपेक्षा खाली गेल्याने हे विद्युत जनित्र बंद पडले होते. मात्र धरण 30 ऑगस्टला भरल्याने जनित्र 24 तास सुरू करण्यात आले. त्यामुळे वीजनिर्मितीत भर पडणार आहे....
आणखी वाचा

मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; सहा ठार

01 September, 2010 07:39:00 PM मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वर्शी फाट्याजवळ झालेल्या अपघातात सहा जण ठार झाले आहेत. ...
आणखी वाचा

नगरमध्ये स्वाइन फ्लूचे दोन बळी

01 September, 2010 05:05:00 PM गेल्या 48 तासांत अहमदनगर जिल्ह्यात स्वाइन फ्लूमुळे दोघाजणांचा मृत्यू झाला आहे. ...
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 2796 | displaying: 1 - 10