12 February, 2012 02:30:00 AM
‘अस्मी प्रॉडक्शन’चं तिसरं पुष्प, जयवंत दळवी यांचं ‘पुरुष’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
29 January, 2012 03:30:00 AM
सई परांजपे यांनी चित्रपटात जसं वेगळेपण राखलं, तसं मराठी रंगभूमीवरही त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही आघाडय़ांवर नवे प्रयोग यशस्वीपणे केले. सख्खे शेजारी, नांदा सौख्यभरे, जास्वंदी.. ही नाटक आजही टवटवीत वाटतात.
...
15 January, 2012 05:30:00 AM
श्याम मनोहर यांनी आपल्या पहिल्याच कथासंग्रहाबरोबर त्यांच्या आगळ्या लेखन-शैलीची, मांडणीची आणि वैचारिक प्रतिक्रिया देण्याच्या शैलीची ओळख करून दिली होते...
08 January, 2012 12:09:00 PM
तरुण रंगकर्मी संगीत रंगभूमीकडे फारसे आकर्षित होत नाहीत. मुळात संगीत नाटकांसाठी आवश्यक नाटय़संहिता, नाटककार, कलावंत मिळत नाहीत. ही ‘पळवाट’ नेहमीच ‘रहदारी’ची केली जाते. पुण्यात शिलेदार कुटुंबीयांची नाटय़संस्था आणि मुंबईत विद्याधर गोखले यांची ‘रंगशारदा’ ही नाटय़संस्था बव्हंशी जुन्याच नाटकांचे प्रयोग करून संगीत रंगभूमी तगवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत असते. ‘रंगशारदा’चे अध्वर्यू श्रीकांत दादरकर आणि शुभदा दादरकर हे दांपत्य संगीत रंगभूमीसाठी संहिता आणि कलावंत यांच्या नित्य शोधात असतात.
...
01 January, 2012 05:30:00 AM
मागच्या पिढीतली, रंगभूमीच्या ऐन वैभवाच्या काळात आपल्या वेगळ्या, विशिष्ट शैली, आशय-विषयमांडणी-सादरीकरणामुळे रसिकमनावर ठसा उमटवणारी नाटकं एकापाठोपाठ एक व्यावसायिक रंगभूमीवर येताहेत...
18 December, 2011 04:30:00 AM
लता नार्वेकर यांनी आपल्या ‘श्रीचिंतामणी’ या नाटय़संस्थेद्वारे काही वेगळ्या विषयावरची नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर आणली. त्यात प्रशांत दळवी लिखित, चंद्रकांत कुळकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’; अभिराम मडकमकर लिखित, चंद्रकांत कुळकर्णी दिग्दर्शित ‘ज्याचा त्याचा प्रश्न’सारखी, मराठी व्यावसायिक रंगभूमीला एक पाऊल पुढं नेणारी नाटकं होती. ...
04 December, 2011 06:30:00 AM
वि 50 वर्षापूर्वी नाटककार वसंत कानेटकर यांना ‘प्रेमा’नं झपाटलं आणि त्यांच्या लेखणीतून ‘प्रेमा, तुझा रंग कसा?’ ही नाटय़कृती साकारली....
28 November, 2011 11:06:00 AM
नाशिकजवळील चांदवड येथे दारू पिऊन धिंगाणा घातल्याप्रकरणी अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागलेल्या मोहन जोशी यांना नाटय़ परिषदेने आता क्लीन चिट देण्याची तयारी केली आहे....
20 November, 2011 05:30:00 AM
महाराष्ट्र शाहीर शाबळे यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्रधारा’ हा लोकगीत-नृत्यांवर आधारित, महाराष्ट्राच्या लोकसंगीत आणि लोकपरंपरेची अभिमानास्पद ओळख करून देणारा कार्यक्रम त्यांच्या ‘शाहीर साबळे आणि पार्टी’द्वारे रंगमंचीत झाला....
23 October, 2011 06:00:00 AM
अशाच एका सदा आणि नलिनी या तरुण, मध्यमवर्गीय जोडप्याची कहाणी शिरीष लाटकर यांनी ‘ जो भी होगा देखा जाएगा’ या नाटकात मांडली आहे. ‘अर्चना थिएटर्स’ निर्मित ‘मोरया प्रॉडक्शन’ प्रकाशित हे नाटक आता व्यावसायिक रंगमंचावर आलंय....