महाराष्ट्रात उसाचे आंदोलन पेटले, शेतक-यांच्या दिंडय़ा निघाल्या, शेतीभावाबाबत जागृती करण्यासाठी पायपीट झाली. या पार्श्वभूमीवर नागपूर येथे होणा-या हिवाळी अधिवेशनात विरोधक फार आक्रमक होतील, सरकारला पळता भुई थोडी होईल, असे वातावरण होते.
विदर्भातील जनतेला न्याय देण्याच्या उद्देशाने विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येते. मात्र आजकाल हे अधिवेशन म्हणजे केवळ एक उपचार झाला आहे. ...
शेतक-यांच्या प्रश्नावर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी धानाचे पेंढे विधान भवनाच्या आवारात जाळल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलेले भाजपचे नाना पटोले, पाशा पटेल आणि केशवराव मानकरे यांचे निलंबन शुक्रवारी मागे घेण्यात आले....
रस्त्यावर उतरून आंदोलन करणा-यांविरुद्ध कठोर कारवाईचे धोरण आखण्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केली...
मुंबईकरांना वीज पुरवणा-या सर्व वीज कंपन्यांचे वीजदर समान असावेत, अशी राज्य सरकारचीही भूमिका आहे. ...
प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध क्लुप्त्या करणा-या विविध पक्षांच्या आमदारांना आणि त्यांना प्रसिद्धी देणा-या प्रसार माध्यमांना चाप लावण्यासाठी विधान भवन परिसरात आगामी अधिवेशनापासून आचारसंहिता लागू होणार आहे....
सरकारने दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलेले असतानाही त्यात सुस्पष्टता न ठेवल्याने शेतक-यांच्या पदारात किती पडणार याबाबत अनिश्चितता आहे....
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तरपत्रिकांवर खाडाखोड केल्याप्रकरणी गृहखात्याने नोकरीतून काढून टाकल्यानंतर गृहखात्याला 4 कोटी रुपये देऊन जेथून बडतर्फ झाले, त्याच ठिकाणी पुन्हा नियुक्त्या मिळवणा-या मनोज, सुनील आणि नितीन लोहार या बंधूंना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली....
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी विनोद तावडे यांची निवड झाल्याचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी शुक्रवारी जाहीर केले....
‘आदर्श’ ही इमारत पाडण्याऐवजी केंद्र सरकारच्या शासकीय वसाहतीसाठी तिचा वापर करावा, अशी स्पष्ट शिफारस कॅगने केली आहे.
...