Home | चाहूल विधानसभेची

चाहूल विधानसभेची

नांदेडमध्ये सर्वच पक्षांना गटबाजीचे ‘ग्रहण’

नांदेड जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांत असलेले गटबाजीचे ‘ग्रहण’ त्या-त्या पक्षांनाच अडचणीत आणणार आहे.
Full story

‘आयात’ उमेदवार नको..

भंडारा या अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव मतदारसंघात वर्षभरापासून सक्रिय असलेले राष्ट्रवादीचे जिल्हा महासचिव सच्चिदानंद फुलेकर यांना पक्षातूनच विरोध असल्याचे उघड झाले आहे. ...
Full story

तुमसरच्या मैदानावर बाजी कोण मारणार?

संवेदनशील आणि जातीचे समीकरण अत्यंत किचकट असलेल्या तुमसर विधानसभा मतदारसंघाच्या मैदानावर कोण कोण खेळाडू उतरणार हे अद्याप निश्चित झाले नसले तरी येथे तीन इनिंग गाजवणारे भाजपचे आमदार मधुकर कुकडे यांची विकेट अनिल बावनकरच घेऊ शकतात. ...
Full story

बालेकिल्ल्यात युतीला आव्हान

जालना जिल्हा युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षापासून या जिल्ह्याचे नेतृत्व युतीकडे राहिले आहे. मात्र या काळात विकास म्हणावा तसा झाला नाही. त्यामुळे येणा-या विधानसभा निवडणुकीत युतीला आपल्याच बालेकिल्ल्यात आव्हान असणार आहे....
Full story

रेंगे-पाटलांमुळे काँग्रेस भक्कम

परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. परंतु तुकाराम रेंगे-पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे हा बालेकिल्ला सध्या तरी ढासळला आहे. ...
Full story

आघाडीसमोर गडाच्या डागडुजीचे आव्हान

धुळे आणि नंदूरबार हे उत्तर महाराष्ट्रातील दोन्ही जिल्हे काँग्रेसचे परंपरागत पाठीराखे म्हणून ओळखले जातात. मात्र या परिस्थितीत अलीकडे बदल होऊ लागला आहे. ...
Full story

पक्षांतर्गत बंडखोरीचे आव्हान

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून बुलडाणा जिल्हा ओळखला जातो. याच जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपची पाळेमुळे रोवली गेली आहेत. आता नव्याने मनसे, बसप हे दोन्ही पक्षदेखील पाडापाडीच्या राजकारणामध्ये सक्रिय झाले आहेत. ...
Full story

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांना बालेकिल्ल्यातच आव्हान

अतिशय मागासलेला आणि अवघ्या तीन मतदारसंघांचा छोटा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याकडे पाहिले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची सत्ता या जिल्ह्यात कायम राहिली आहे. ...
Full story

बलाढ्य नेत्यांमुळे लक्षवेधी

जळगाव जिल्हा हा सुरेश जैन यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ते कधी कुठल्या पक्षात असतात, हे सांगता येत नाही. परंतु पक्षीय राजकारण स्वत:भोवती फिरवण्याची त्यांची क्षमता वादातीत आहे. ...
Full story

पुनर्रचनेमुळे समीकरणे बदलली

नाशिक मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. दोनऐवजी चार मतदारसंघ निर्माण झाल्याने इच्छुकांची गर्दी वाढली आहे....
Full story