Home | जरुर वाचा

जरुर वाचा

तिवरांचे प्रमाण देशात वाढले, मुंबईत घटले

केंद्रीय पर्यावरण विभागाने केलेल्या भारतातील वनक्षेत्र पाहणीच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालातून देशातील तिवरांची व्याप्ती वाढली असली तरी मुंबई-ठाण्यात त्यांचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Full story

‘यूआयडी’-‘एनपीआर’चा नागरिकांना आधार

‘यूआयडी’ आणि ‘एनपीआर’ ओळखपत्रांवरून चिदंबरम आणि नीलेकणी यांच्यातील वाद संपुष्टात आला असला तरी या दोन्ही योजनांचे महत्त्व वादातीत आहे. या दोन्ही ओळखपत्रांमुळे लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवणे तसेच सुरक्षेची जबाबदारीही उचलणे शक्य होणार आहे. गृह खाते आणि नियोजन आयोगाच्या या योजनांनी आता एकमेकांसाठी पूरक म्हणून काम करण्याची गरज ओळखली आहे. गरज आहे ती त्यांची अमलबजावणी योग्य पद्धतीने होण्याची....
Full story

भारतातील दोन बी-स्कूल जगात पहिल्या विसांत

गेल्या काही वर्षामध्ये भारतामध्येही चांगल्या दर्जाची बी-स्कूल निर्माण होऊ लागली आहेत. या स्कूलमधील विद्यार्थ्यांना केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही कोटय़वधी रुपयांच्या नोक-या मिळू लागल्या आहेत. यामध्ये काही बी-स्कूलने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे....
Full story

कापूस पेरण्यापेक्षा गांजा पेरणं पुरते..

कापूस पेरण्यापेक्षा गांजा पेरणं पुरते.. रोजच्या दहा पुळ्या तं माया अस्याच खपते.. लोकायले नशा अन् माहीबी तलब भागते.. ...
Full story

.. आणि मंडपही स्तब्ध झाला!

‘‘होय, मी चॅलेंज देते, खुले चॅलेंज.. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या, त्यांना घडवण्याच्या नावावर जे काही सुरू आहे, जी पद्धत अस्तित्वात आहे, ती शिक्षणप्रणालीच मुळात चुकीची आहे..’’ ती आवेशाने, उद्वेगाने बोलू लागली....
Full story

‘मी आयुष्य माझे वाटत आलो, शिलाईतच जागजागी फाटत आलो’

मी आयुष्य माझे वाटत आलो, शिलाईतच जागोजागी फाटत आलो. जन्मता जन्मता वारले वासरुही कसे मी गाईसारखा मरणाला चाटत आलो’, असे सांगून 85व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील प्रकट मुलाखतीत फ. मुं. शिंदे यांनी आपल्या जीवनाचे अनेक पदर उलगडून दाखवले....
Full story

प्रबोधनकारी संत साहित्यात आजच्या समस्या सोडवण्याची क्षमता

संतसाहित्य मुळातच प्रबोधन करणारे, समाजाला दिशादर्शक आणि समाजहित साधणारे असून, या साहित्यातूनच आजचे प्रश्न सोडवले जाऊ शकतात; असा विश्वास डॉ. उषाताई देशमुख यांनी व्यक्त केला. ...
Full story

व-हाडी, खानदेशी ठुमका, मुरका आणि ठसका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी परिसरातील हिरवळीवर रसिकांची तोबा गर्दी उसळली. लोकांचे रिंगण पाहून एक शाळकरी मुलगा दुस-याला म्हणाला..अबे चाल, जादूचे खेळ असतीन नाही तर साप-मुंगूसवाला असन...
Full story

नक्षलवादाची निर्मिती कोठे होते? जंगलात, मंत्रालयात की आदर्श सोसायटीत?

नक्षलवादाच्या पेरणीला जबाबदार कोण? नक्षलवादाची निर्मिती कुठे होते? गडचिरोलीच्या जंगलात, मुंबईच्या मंत्रालयात, मलबार हिलवरील बंगल्यात की आदर्श सोसायटीत? डॉ. अभय बंग यांनी हे प्रश्न उपस्थित केले आणि विचारवंतांना क्षणभर अस्वस्थ केले....
Full story
image

अभिव्यक्तीची जोखीम आणि जबाबदारी स्वीकारा

85 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी-समीक्षक वसंत आबाजी डहाके यांच्या अध्यक्षीय भाषणातील हे संपादित अंश.....
Full story