Home | सुवर्णमुद्रा

सुवर्णमुद्रा

image

रायगड

रायगडाचं स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी वसवण्याचं महाराजांनी निश्चित केलं. रायगडाचं जुनं नाव रायरी.
Full story
image

कबड्डी

आज पंजाब किंवा उत्तरेकडे महाराष्ट्रापेक्षा अधिक तगडे कबड्डीपटू तयार होतात. तरीही मराठी माणसाला या खेळाविषयी वाटणारी आत्मीयता कमी झालेली नाही. ...
Full story
image

पंढरीची वारी

दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असलेल्या गरिबापासून ऐश्वर्यवंतांपर्यंत आणि नऊ महिन्यांच्या बालकापासून ९० वर्षाच्या वृद्धापर्यंत लाखो लोक जात, पात, धर्म, भेद विसरून या वारीत सहभागी होतात....
Full story
image

चवदार तळे

दरवर्षी २० मार्चला चवदार तळय़ाचा वर्धापन दिन, 25 डिसेंबरला मनुस्मृती दहन अशा ऐतिहासिक घटनांच्या आठवणी जागवण्यासाठी जमणा-या शेकडो जणांमुळे चवदार तळ्याचा परिसर तेवढय़ापुरता गजबजून जातो....
Full story
image

वडापाव

अल्प किमतीत अगदी पोटभर अशा या वडापावचा चस्का गरीबालाही लागतो आणि बडय़ा असामीलाही. ...
Full story
image

रयत शिक्षण संस्था

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची गंगा ख-या अर्थाने खेडोपाडी आणि गरिबांच्या झोपडीपर्यंत नेली. ...
Full story
image

लावणी

पहिली उपलब्ध लावणी ही चौदाव्या शतकातली असून ती मन्मथ शिवलिंग यांनी कराडच्या भवानीवर लिहिलेली आहे. मात्र आजच्या लावणीचा उगम उत्तर पेशवाईत झालेला आहे. ...
Full story
image

एसटी

एसटीच्या प्रवासात अनेक वळणं आली, त्यातली काही इतकी धोकादायक होती की एसटीचं अस्तित्वच धोक्यात आलं होतं. ...
Full story
image

साहित्य संमेलन

सुभाषचंद्र मुखोपाध्याय यांच्यापासून अशोक बाजपेयींपर्यंतच्या भारतीय साहित्यिकांनी जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांना हजेरी लावली, तेव्हा त्यांनीही मान्य केलं की, हे फक्त महाराष्ट्रातच घडू शकतं. ...
Full story
image

किर्लोस्करवाडी

किर्लोस्करवाडीत तयार झालेलं पहिले उत्पादन म्हणजे लोखंडी नांगर. शेतक-यांचे श्रम कमी व्हावेत, या हेतूने हा नांगर तयार करण्यात आला होता. ...
Full story