पहिले पान | महामुंबई | ‘पॅकेज पत्रकारिते’ची चौकशी व्हायला हवी

‘पॅकेज पत्रकारिते’ची चौकशी व्हायला हवी

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

विधानसभा निवडणुकीत वर्तमानपत्रांनी केलेल्या ‘पॅकेज पत्रकारिते’ने ज्येष्ठ पत्रकार आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी संपादक गोविंद तळवलकर व्यथित झाले असून या घृणास्पद प्रकाराची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई-  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वर्तमानपत्रांनी केलेल्या पॅकेज पत्रकारितेने ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंद तळवलकर व्यथित झाले असून या घृणास्पद प्रकाराची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

 पॅकेज पत्रकारितेवर ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी लिहिलेला एक लेख वाचल्यानंतर तळवलकर यांनी आपल्या एका सहकाऱ्याला पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ६० वर्षाच्या कारकीर्दीत मराठी पत्रकारितेची इतकी लांच्छनास्पद अधोगती झाल्याचे कधी पाहिले नव्हते.

Marathi Online News

प्रतिक्रियां (1 पोस्टेड ):

dr. s r deshmukh on 29 October, 2009 11:55:30 AM
avatar
श्री तळवलकर साहेब, आपल्या भावना समजू शकतो. प्याकेज व्रुत्तापत्रंच्या माल्कासोबत पत्रकारांना मिळाले, त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे. परन्तु असे अनेक पत्रकार आहेत ज्यांची मिलकत कमी आहे मात्र पत्रकारितेच्या दबावात्न्त्राने स्वताचे हाय फाय घर, कार, भूखंड, संपत्ति आदि प्रकार जमविले आहे. असे पत्रकार स्वताला प्रतिषित समजत असून समजात उंच मान करून वावरतात. आशांची चौकशी व्हायला नको का?

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0