पहिले पान | प्रहार ब्लॉग

प्रहार ब्लॉग

परिसंस्थाच धोक्यात

06 February, 2012 05:30:00 AM
निसर्गाची संपूर्ण परिसंस्था असलेल्या पाणथळ जमिनींवर भराव टाकून त्यावर गृहनिर्माण संस्था आणि कॉपरेरेट उद्योग उभे राहात आहेत. काही पर्यावरणप्रेमी सोडता बाकी कुणालाच याचे काही सोयरसुतक नाही. पण नष्ट होणा-या पाणथळींबरोबरच आपण निसर्गाचा समतोलही नष्ट करतोय, याचे भान कधी येणार?

बेलगाम जाहिराती, नुकसान ग्राहकांचे करिती!

05 February, 2012 10:55:00 AM जाहिरातदार आणि ग्राहक यांचे नाते कोणते? असा प्रश्न जर विचारला, तर उत्तर देण्यासाठी थोडा वेळ लागेल. शिवाय या प्रश्नाचे एक ठाम उत्तर मिळणे ही कठीण होईल. पण आता वेळ आली आहे, भुलवणा-या जाहिरातींपासून तमाम ग्राहक वर्गाचे रक्षण करण्याची. असे केवळ ग्राहक हितार्थ झटणा-या संस्थांनाच वाटत नसून साक्षात ‘उपभोक्त मामले’ (कंझ्युमर अफेअर्स) मंत्रालयाला सुद्धा हालचाल करावी असे वाटू लागले आहे....
आणखी वाचा

बॉम्बस्फोटाचा तपास राजकारणात अडकला

01 February, 2012 04:30:00 AM राजकारण हे केवळ राजकीय नेतेच करतात अशातला भाग नाही. पोलिस अधिकारीही चांगल्या प्रकारे ‘गेम’ करू शकतात, याचे हे ताजे आणि उत्तम उदाहरण. पण उच्चपदावरील जबाबदार व्यक्तीनेच तपास यंत्रणेतील भांडाफोड केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
आणखी वाचा

कामगारांचा लढा सुरूच..

31 January, 2012 05:55:00 AM गिरणी कामगार वगळता सध्या शहरात अन्य कामगारांचे मोठ-मोठे मोर्चे दिसत नाही. स्फूर्तीने भरलेल्या कामगारांच्या घोषणा कानावर पडत नाही. पण आजही कामगार आपल्या न्याय हक्कांसाठी लढण्याचा प्रयत्न करत आहेत. संघटित होण्याची धडपड करत आहेत. मात्र, कामगार संघटनांकडून त्यांना बळ मिळत नाही. त्यामुळे कारखान्यात मालकांचे मनमानी धोरण सुरू आहे. अशा परिस्थितीतही अनेक कामगारांनी आपल्या हक्कांसाठीचा लढा सुरू ठेवला आहे. ...
आणखी वाचा

जबाबदारी जामीन राहणा-याची

30 January, 2012 11:50:00 AM मार्च 1990 मध्ये आठ हजार रुपयांचे कर्ज रविकुमारने घेतले. ते 54 हप्त्यांमध्ये, द. म. 150 रुपये याप्रमाणे फेडायचे होते. 20 वर्षापूर्वी आठ हजार ही रक्कम ग्रामीण बँकेच्या खातेदारासाठी महत्त्वाची होती. ...
आणखी वाचा

‘गोडसेने गांधींची हत्या का केली?’

25 January, 2012 03:30:00 AM गोडसेने गांधींची हत्या का केली, याचे उत्तर त्या अधिका-याने काय द्यावे? अधिकारीही धुतल्या तांदळाचे आहेत, अशातला भाग नाही. पण काही अर्जदारही कमालीचे उचापती असल्याचे दिसून येते....
आणखी वाचा

उमलणा-या कळ्यांसाठी..

24 January, 2012 05:30:00 AM मुलींच्या भवितव्याचा विचार करताना तीन मुद्दय़ांच्या अनुषंगाने करावा लागतो. शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबन. एकूण जगण्याच्या प्रवाहात स्त्री-पुरुष असमानता नष्ट करण्यासाठी आणि स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी या तीन बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. उमलणा-या कळ्यांचे भवितव्य सुरक्षित आणि उज्जवल बनवण्यासाठी आज आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने या तीन बाबींच्या अनुषंगानेच पुढील पावले टाकावी लागतील.....
आणखी वाचा

तरुण ग्राहक आणि आर्थिक नियोजन

23 January, 2012 02:30:00 AM आपल्या देशाची एक मोठी जमेची बाजू म्हणजे युवा शक्ती. या युवक-युवतींना अर्थाजर्नाच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. ...
आणखी वाचा

घातक कच-याचा प्रश्न अनुत्तरित

23 January, 2012 05:30:00 AM भोपाळमधली युनियन कार्बाइड कंपनीतून झालेली वायुगळतीची दुर्घटना तुमच्या लक्षात असेलच. तीन डिसेंबर 1984 ला रात्री बाराच्या सुमारास वायुगळतीला सुरुवात झाली आणि सकाळपर्यंत तीन हजारांवर माणसे मृत्युमुखी पडली....
आणखी वाचा

वाहनांचा काळाबाजार तेजीत

18 January, 2012 05:00:00 AM पोलिसांना आगोदर कायदा व सुव्यवस्था, गुन्हे अन्वेषण, आंदोलन तसेन ना-ना गोष्टींत हस्तक्षेप करावा लागतो. मात्र, वाहन चोरटय़ांच्या टोळींचा सुळसुळाट ही पोलिसांसमोरची डोकेदुखी ठरली आहे. मोठय़ा प्रमाणावर चोरीला जात असलेल्या गाडय़ा ही चिंतेची बाब असल्याचे पोलिस आयुक्त अरुप पटनाईक यांनीही गुन्हे विषयक परिषदेत कबूल केले....
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 340 | displaying: 1 - 10