06 September, 2011 03:45:00 AM
भ्रष्टाचाराविरोधातील लढाई पुकारून देशभर भ्रष्टाचाराविरोधात वातावरण निर्मिती करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हीच भूमिका मांडताना दिसत आहेत. भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत महिलांचा सहभाग खरोखरच प्रभावी राहील का ? महिला म्हणून त्या वेगळी भूमिका बजावू शकतील का ? आतापर्यंतच्या लढाईत काय चित्र दिसले ?
05 September, 2011 08:00:00 AM
घोषणा करायच्या आणि त्या कागदावरच ठेवून द्यायच्या किंवा काही काळ अमलात आणून नि पुढे वा-यावर सोडायच्या.. मुंबई महापालिका प्रशासनाच्या या चालढकल कामकाजाचा प्रत्यय नुकताच दीड दिवसांच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनावेळी आला....
04 September, 2011 11:45:00 AM
नुसत्या सर्दी-पडशानं भागत नाही. ताप, डोकेदुखी, कधी पोट बिघडणं आणि कधी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायची वेळ येणं, टाळता येत नाही. अशा आपत्तीमध्ये कामाला यावी म्हणून तर ‘मेडिक्लेम’ नावाची पॉलिसी माणसं काढतात....
31 August, 2011 04:30:00 AM
कुरिअर कंपन्याही ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी तसंच पत वाढवण्यासाठी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, जर या वस्तू आणि ही कागदपत्रंच सुरक्षित राहत नसतील तर? या वस्तू कुणी पाळत ठेवून गायब केल्या तर? दोष कुणाला देणार? कुरिअर कंपनी हात वर करते. आमच्या कर्मचा-यांकडून असे काही होणार नाही, ऐवढंच त्यांच आश्वासन. पण, अँटॉप हिल पोलिसांनी कुरिअर कंपनीतल्याच कर्मचा-यासह टोळीला चांदीचा ऐवज लुटल्याप्रकरणी अटक केली.
...
30 August, 2011 04:25:00 AM
निवडणूक कर्मचा-यांची सरकारी सेवेची अट 46 ऐवजी 47 वर्षे करावी आणि सरकारी सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावं, या दोन मागण्या कर्मचा-यांच्या संघटनेने केल्या आहेत. त्यासाठी सातत्याने आंदोलनं केली जातात मात्र आश्वासनांशिवाय काहीच मिळत नसल्याने त्यांच्यावर अद्याप बेकारीची टांगती तलवार आहे.
...
29 August, 2011 06:45:00 AM
विकासकांकडून एफएसआयची चोरी होतेय, हे अखेर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी कबुल केलं....
28 August, 2011 12:30:00 PM
नेहमी भोगावं लागतं ते सर्वसामान्य ग्राहकाला. निर्णय त्याच्या हातात नसतो. साखर, डाळी, तेल, आणि भाज्या या ‘अन्न’ या सदरात मोडणा-या वस्तू किंवा केरोसिन, गॅससारखे इंधन, यांची गरज तर सतत लागते. आणि हे महागाईचं नष्टचक्र सतत त्याला चक्रावून टाकत राहतं. त्यासाठी जबाबदार असणारे, त्या महागाईमुळे ज्यांना लाभ होतो असे काही मूठभर असतात....
24 August, 2011 03:00:00 AM
चेंबूरमधील विलास आबनावे यांनी माहिती अधिकाराचा वापरून विकासकाचा खोटारडेपणा उघड केला. बनावट कागदपत्रे तयार करून ग्राहकांना फसवणा-या बिल्डरने साम-दाम-दंडाचा वापर केला पण, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता या सजग नागरिकानं चांगलीच टक्कर दिली.
...
23 August, 2011 01:30:00 AM
घरच्या आणि बाहेरच्या अनेक जबाबदा-या सांभाळण्याची तारेवरची कसरत ती करत असते. त्यामुळे तिचं स्वत:कडे दुर्लक्ष होतं. कधी अज्ञानामुळे तर कधी वेळेअभावी तिचं कुपोषण होतं आणि ती कुपोषित माता गटात कधी जाते हे तिचं तिलाच कळत नाही....
22 August, 2011 06:05:00 AM
आज दहीहंडी.. उत्साहाला आलेलं उधाण आणि मानवी थरांचा थरार यांनी भारावून अवघी मुंबई-ठाणे नगरी आज रस्त्यावर उतरेल आणि दहीहंडीचा आनंद अनुभवेल. ...