पहिले पान | क्रीडाजगत | रन दणादण | पराभवाला माझे अपयश कारणीभूत- मुरली

पराभवाला माझे अपयश कारणीभूत- मुरली

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध झालेल्या पराभवाला आपले अपयश कारणीभूत आहे, अशी कबुली श्रीलंकेचा ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन याने दिली.

कोलंबो- क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध झालेल्या पराभवाला आपले अपयश कारणीभूत आहे, अशी कबुली श्रीलंकेचा ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन याने रविवारी दिली. मुरलीधरनचा हा शेवटचा एकदिवसीय सामना होता. या सामन्यात आपण स्वतः आणि सूरज रणदीव विकेट्स घेऊ शकलो नाही. याचा परिणाम म्हणूनच भारताने 275 धावांचे लक्ष्य सहज साध्य केले, असे मुरली म्हणाला.

वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुरलीधरनला आठ षटकांत एकही विकेट मिळाली नाही. रणदीवलाही या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही.

मलिंगाने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. मात्र स्पिनर्स अपयशी ठरल्याने भारताच्या मधल्या फळीला खिंडार पाडणे श्रीलंकेला शक्य झाले नाही, असे मुरलीने स्पष्ट केले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0