केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांची बदली, आता नवे कायदामंत्री आहेत...

नवी दिल्ली: केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी अर्जुन राम मेघवाल यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे केंद्रीय कायदा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.


किरेन रिजिजू यांची आता पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या केंद्रीय मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. किरेन रिजिजू हे ईशान्य भारतातील असून त्यांच्याकडे कायदा मंत्रालयाच्या आधी क्रीडा मंत्रालयाचा कारभार होता. नवनियुक्त कायदामंत्री अर्जुन मेघवाल हे राजस्थानमधील असून ते प्रशासकीय अधिकारी देखील राहिले आहेत. मेघवाल यांच्याकडे संसदीय कामकाज राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Modi Xi Jinping talks : ‘सीमेवर शांतता आणि स्थैर्य हीच द्विपक्षीय संबंधांची प्राथमिक अट’; पंतप्रधान मोदींचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेत स्पष्ट संदेश

नवी दिल्ली: भारत आणि चीन संबंधांमध्ये सुधारणा व सहकार्याचा नवा अध्याय सुरू करण्याच्या प्रयत्नांदरम्यान,

BRICS Summit : मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचे लक्षवेधी हस्तांदोलन; बदलत्या जागतिक राजकारणाचे संकेत

नवी दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे

Indoor News : इंदोरमध्ये हॉटेलच्या खोलीत ब्युटीशियनचा संशयास्पद मृत्यू; ४० मिनिटे सोबत असणारा 'तो' व्यक्ती कोण ?

इंदोर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदोर (Indoor News) येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका नामांकित हॉटेलमधील

Xi Jinping New Delhi Speech : मध्य पूर्व युद्ध रोखण्यासाठी ब्रिक्सने मध्यस्थी करावी; नवी दिल्लीतील परिषदेत शी जिनपिंग यांचे आवाहन

नवी दिल्ली : नवी दिल्लीत पार पडलेल्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत बोलताना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मध्य

India UAE Ties : ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अबू धाबीच्या युवराजांची महत्त्वपूर्ण भेट; भारत-यूएई संबंधांवर भर

नवी दिल्ली: १८ व्या ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने १२ सप्टेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबू धाबीचे

Ramdas Athawale : महाबोधी महाविहारमुक्तीसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना निवेदन

नवी दिल्ली: बुद्धगयेतील ऐतिहासिक महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्ध धर्माच्या ताब्यात असावे आणि त्याचे सर्व