तिशीच्या नंतर रोज प्या हा खास चहा, चेहऱ्याची चमक वाढवेल आणि सुरकुत्या होतील कमी

मुंबई: प्रत्येकाला असे वाटते की आपण नेहमीच तरूण आणि सुंदर दिसावे. मात्र जसजसे वय वाढत जाते तसतसे चेहऱ्याची चमक कमी कमी होत जाते. वाढत्या वयासोबतच त्वचेची चमक आणि सुंदरता कायम राहण्यासाठी बाहेरचे ब्युटी प्रॉडक्ट्स कामाला येत नाहीत. वय वाढण्यालोबतच तुम्हाला शरीर आणि त्वचेची देखभाल करण्यासाठी आपल्या डाएटवर खास लक्ष देणे गरजेचे आहे.


जर तुम्हाला दीर्घकाळ तरूण आणि सुंदर राहायचे आहे तर ३०च्या वयानंतर आपल्या खाण्यापिण्यात सुधारणा करा.तुम्हाला पोषण देणारा आहार घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही दिवसाची सुरूवात ग्रीन टीने करा. ग्रीनटीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक अशी तत्वे असतात जी त्वचेला निरोगी राखण्यात मदत करतात.


ग्रीन टी चेहऱ्याच्या त्वचेसाठी अँटी एजिंगचे काम करते. यामुळे वेळेआधी येणाऱ्या सुरकुत्या, फाईन लाईन्स या समस्या दूर होतात. यामुळे त्वचेत ओलावा कायम राखला जातो. तसेच त्वचेचा पोतही सुधारतो. यामुळे पोट हेल्दी राहते आणि मुरूमांचा त्रास होत नाही.


ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे तणाव रोखणे तसेच व वाढण्याचे संकेत कमी करण्यास मदत करतात.


यामुळे शरीराची सूज कमी होण्यास मदत होते. कारण यात आवश्यक इन्फ्लामेंट्री गुण असतात.


ग्रीन टी शरीराचे विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. यामुळे त्वचेची इलास्टिसिटी आणि रंग सुधारतो.

यामुळे यूव्ही किरणांपासून सुरक्षा मिळते. ग्रीन टीमुळे त्वचेवर अतिरिक्त तरंग येतो.


ग्रीन टी मुरूमे रोखण्याचे काम करते. यामुळे त्वचा साफ राखण्यास मदत होते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे