Exam Tips : बोर्डाच्या परीक्षेसाठी असा करा अभ्यास, या आहेत टिप्स

मुंबई: बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रचंड ताण असतो. या टेन्शनमुळे जर तुम्ही दिवसभर अभ्यासच करत राहण्याचा विचार करताय तर बंद करा. कमीत कमी ७ तासांची आपली झोप पूर्ण करा.

स्टडी टेबल आपल्या बोर्ड परीक्षेच्या टेबलप्रमाणे बनवा. प्रयत्न करा की प्रत्येक धड्यातून जे महत्त्वाचे आहे ते कव्हर होईल. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा.

दर अर्ध्या तासाने पाणी प्या. पाणी प्यायल्याने तुमचे शरीर फ्रेश राहील.

या काळात जड पदार्थ तसेच फास्ट फूड खाऊ नका. घरात बनवलेले हलकेफुलके आणि हेल्दी जेवण घ्या.

परीक्षेला जाताना रिकाम्या पोटी जाऊ नका. घरातून बाहेर पडता हलका आहार घेऊन बाहेर पडा.

तसेच परीक्षेचा अतिरिक्त ताण घेऊ नका. अपेक्षांचे ओझे बाळगत पेपरला जाण्याऐवजी शांत आणि प्रसन्न मनाने पेपर सोडवा.

पेपर लिहिताना आपल्या हस्ताक्षराचीही काळजी घ्या. अनेकदा घाईघाईत सोडवण्याच्या नादात आपले हस्ताक्षर बिघडून जाते. मात्र याची काळजी घ्या.
Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे