डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

मुंबई: झोप हा आपल्या चांगल्या आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे. आपण कसे झोपतो याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. अनेकदा आपण आपल्या पसंतीच्या अवस्थेत झोपतो. काही लोक पाठीवर तर काही जण पोटावर, काहीजण डाव्या कुशीवर तर काहीजण उजव्या कुशीवर झोपत असतात.

पचनसंस्थेत सुधारणा


डाव्या कुशीवर झोपल्याने गुरुत्वाकर्षण तुमच्या पाचनतंत्राची मदत करतात. यामुळे जेवण अगदी सहज पचते. तसेच अपचनाची समस्या कमी होण्यास मदत होते.

हृदयाचे आरोग्य


आपल्या शरीरात हृदय डाव्या बाजूला असते. डाव्या बाजूला झोपल्याने हृदयावर दाब कमी होतो. यामुळे रक्तसंचार वाढतो. यामुळे हृदयाचे आरोग्य लाभदायक असते.

झोपेची गुणवत्ता सुधारते


अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की डाव्या कुशीवर झोपल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते. खासदरून श्वासासंबंधी समस्या तसेच घोरण्याची समस्या कमी होते.

गर्भावस्थेत लाभदायक


गर्भवती महिलांसाठी डाव्या कुशीवर झोपणे गरजेचे असते. यामुळे रक्तसंचार सुरळीत राहतो आणि गर्भातील बाळाला पोषण पोहोचण्यास मदत होते.
Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे