या ३ घरांमध्ये स्वत:येते लक्ष्मी माता, नेहमी राहतो आनंद

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा तीन घरांचे वर्णन केले आहे जिथे माता लक्ष्मी स्वत:चालत येते आणि आपला वास करते. चाणक्य यांच्या मते या घरात राहणाऱ्या व्यक्ती नेहमी खुश असतात. कधीच त्यांना कसली चणचण भासत नाही


आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या घरांमध्ये अन्नाचा नेहमी सन्मान केला जातो. तेथे कोणत्याची गोष्टीची कमतरता भासत नाही. धनदेवी माता लक्ष्मीची कृपा नेहमी त्यांच्यावर राहते.


ज्या घरांमध्ये अन्नाचा सन्मान केला जात नाही अथवा तेथे खूप अन्न टाकले जाते तेथे माता लक्ष्मी अथवा अन्नपूर्णा देवीचा वास नसतो.


ज्या घरांमध्ये ज्ञानी व्यक्तींचा सन्मान केला जात नाही तेथे माता लक्ष्मीचा कधीही वास नसतो. घरामध्ये नेहमी ज्ञानी व्यक्तींचा सन्मान झाला पाहिजे. अशा घरात लक्ष्मी माता स्वत: येते.


ज्या घरात पती-पत्नी प्रेमाने राहतात तसेच एकमेकांचा सन्मान करतात तेथे नेहमी सकारात्मकता राहते. अशा घरात नेहमी लक्ष्मी मातेचा वास असतो. सोबतच कुटुंबात नेहमी आनंद असतो.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे