Health: टरबूज-कलिंगड खाण्याआधी जरूर करा हे काम

मुंबई: देशभरात सध्या भीषण उन्हाळा सुरू आहे. सगळीकडेच पारा ४५ डिग्रीच्या वर पोहोचला आहे. सगळीकडेच मोठ्या प्रमाणात गर्मी सुरू आहे. अशातच उन्हाळ्याच्या स्थितीत हायड्रेट राहण्यासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी टरबूज आणि कलिंगडाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.


याच अशी चर्चा आहे की या गरमीच्या दिवसांत लोक टरबूज तसेच कलिंगडाच्या सेवनाने फूड पॉईझनिंगचे बळी ठरत आहेत. तज्ञांच्या मते फळांचा रंग आणि स्वाद वाढवण्यासाठी डाय अथवा शुगर सिरपचा वापर केला जातो.


यातील केमिकल्स आपल्या आरोग्यासाठी अतिशय नुकसानदायक ठरतात. याशिवाय ही फळे ज्या मातीतून उगवतात तेथील हानिकारक बॅक्टेरिया फळांमध्ये येतात. तज्ञांच्या मते टरबूज आणि कलिंगड स्वच्छ धुतले पाहिजे. त्यानंतर वरील साल स्क्रब करा.


त्यानंतर ३ कप पाण्यात थोडेसे व्हिनेगार मिसळा. त्यानंतर टरबूज आणि कलिंगड धुवा. यामुळे यावरील बॅक्टेरिया संपून जातील.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे