Friday, May 3, 2024
Google search engine

ताज्या घडामोडी

माजीमंत्री पिचडांच्या गावात दोन गटांत राडा; पोलिसांवर दगडफेक; दोन पोलीस जखमी

सत्तार शेख : प्रहार वेब टीम अहमदनगर : माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या राजुर गावात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत फटाके वाजवण्यावरून दोन...

महामुंबई

अरेच्चा! बंदोबस्त सोडून पोलीस बुजवताहेत खड्डे!

मुंबई : मुंबईतल्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. मुंबईकरांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते आहे. महापालिका आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखवत बसले आहेत....

असे झाले मनसे परिवाराचे रक्षाबंधन!

मुंबई- राज्यात विविध राजकीय नेते आणि सामाजिक संघटनांच्यावतीने रक्षाबंधन सण विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना त्यांच्या भगिनी...

महाराष्ट्र

कोकण

शिवसेनेचा जैतापूर विरोध ; कळवळा की पुतणामावशीचं प्रेम ?

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि नाणार रिफायनरी विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचा हा विरोध खरा आहे की पुतणामावशीचं प्रेम आहे, असा प्रश्न स्थानिकांना पडला...

Stay Connected

16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
- Advertisement -
Google search engine

ताज्या घडामोडी

माजीमंत्री पिचडांच्या गावात दोन गटांत राडा; पोलिसांवर दगडफेक; दोन पोलीस जखमी

सत्तार शेख : प्रहार वेब टीम अहमदनगर : माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या राजुर गावात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत फटाके वाजवण्यावरून दोन...

साप्ताहिक

साधना, साध्य आणि साधक

महाराष्ट्रातील पाच शहरांत बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांना आतापर्यंत महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेले सर्व सनातन किंवा त्यांच्या सहयोगी संस्थांचे साधक...

सामाजिक विकास योजनेतून गावांचा विकास

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सुरू केली आहे. वाढत्या...

बेधडक गुरुदास कामत!

राजकारणातील चढउतारावर स्वार होत असतानाच येणा-या प्रत्येक प्रसंगाला धिराने सामोरे जाणारे काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचे दिल्लीत निधन झाले. अलीकडेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव...

कोकण सुरक्षितच, तरीही..!

भारतातील देवभूमी म्हणून ओळखल्या जाणा-या केरळ राज्यामध्ये अति पावसामुळे काय घडू शकते? याचे दर्शन घडविले. लाखो लोक या प्रलयकारी पावसाने उद्ध्वस्त झाले आहेत. कोटय़वधी...

ज्येष्ठांचे वाढते प्रमाण

भारतासह जगभरातील देशांमध्ये साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रमाणात भरमसाट वाढ होत आहे. २०५० पर्यंत ही समस्या गंभीर स्वरूप धारण करेल, असं संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात...
- Advertisement -
Google search engine
AdvertismentGoogle search engineGoogle search engine

रिलॅक्स

कोलाज

संपादकीय

AdvertismentGoogle search engineGoogle search engine

Most Popular

Recent Comments