देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
September 17, 2026 04:35 PM
Climate change Maharashtra : महाराष्ट्रातील ५८% नागरिक हवामान बदलामुळे चिंतित; पण अवघ्या ३% लोकांसाठी हा निवडणुकीचा मुद्दा ?
मुंबई : महाराष्ट्रातील तब्बल ५८ टक्के नागरिक हवामान बदलाच्या (Climate Change) वाढत्या धोक्यामुळे अत्यंत चिंतेत आहेत.