राहुल गांधी आता मणिपूर ते मुंबई अशी 'भारत न्याय यात्रा' काढणार

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आता मणिपूर ते मुंबई अशी 'भारत न्याय यात्रा' काढणार आहेत. ही यात्रा भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर असणार आहे. ही यात्रा १४ जानेवारीपासून सुरू होणार असून २० मार्चपर्यंत सुरू राहील.


काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी या यात्रेची घोषणा केली. पत्रकार परिषदेत वेणुगोपाल म्हणाले, "राहुल गांधींनी पूर्व ते पश्चिम अशी एक यात्रा काढावी असे मत काँग्रेस कार्यकारिणी समितीने २१ डिसेंबर रोजी मांडले होते.


"राहुल गांधी यांनीही काँग्रेस कार्यकारिणीचे मत मान्य करत ही यात्रा काढण्यास सहमती दर्शवली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने १४ जानेवारी ते २० मार्च दरम्यान मणिपूर ते मुंबई अशी 'भारत न्याय यात्रा' काढण्याचा निर्णय घेतला आहे," असे वेणुगोपाल यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Disha Salian CBI probe : 'आता तरी सत्य बाहेर येईल ही १००% आशा', मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय तपासाचे आदेश दिल्यानंतर दिशाच्या वडिलांची प्रतिक्रिया

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant Singh Rajput) याची माजी मॅनेजर दिशा सालियन (Disha Saliyan) हिच्या संशयास्पद मृत्यू

Air Vice Marshal Shakti Sharma : महिला शक्तीचा नवा अध्याय! शक्ती शर्मा यांची एअर व्हाइस मार्शलपदी ऐतिहासिक बढती

नवी दिल्ली : भारतीय वायुदलाच्या इतिहासात महिला अधिकाऱ्यांसाठी नवा अध्याय सुरू झाला आहे. एअर व्हाइस मार्शल शक्ती

Air India Express new Look : एअर इंडिया एक्सप्रेसचा भन्नाट मेकओव्हर! भारतीय वस्त्रपरंपरेची खास झलक!

एअर इंडिया एक्सप्रेसने (Air India Express) आपल्या केबिन क्रू आणि विमानतळावरील फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी एक नवा आणि अत्यंत

Sonu Sood : ‘संकटात नेहमी मदतीचा हात!’ अभिनेता सोनू सूद नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावला!

नेपाळमध्ये आलेल्या भीषण (Nepal Flood) पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. अनेक लोकांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत, तर अनेक जण

Mamata Banerjee Niece : ममता बॅनर्जींच्या भाचीचा घरात मृतदेह आढळला; पोलिसांकडून तपास सुरू

बीरभूम : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबातील ३१

Odisha Heavy Rainfall : ओडिशात मुसळधार पावसाचा कहर; भिंती कोसळून ३ जणांचा मृत्यू, ३ वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश

भुवनेश्वर : ओडिशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मंगळवारी वेगवेगळ्या ठिकाणी भिंती कोसळण्याच्या