NAM vs ENG: इंग्लडने नामिबियाला हरवले, आता ऑस्ट्रेलिया जिंकल्यानंतर मिळणार सुपर८चे तिकीट

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या ३४व्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाला ४१ धावांनी हरवले. १५ जूनला शनिवारी झालेल्या व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात नामिबियाला डीएस नियमानुसार विजयासाठी १० षटकांत १२६ धावा करायच्या करायच्या होत्या. मात्र त्यांनी तीन विकेट गमावत केवळ ८४ धावा केल्या.


यासोबतच इंग्लंडचा नामिबियावर विजय साकारला गेला. या विजयामुळे इंग्लंड संघाचे सुपर ८मध्ये पोहोचण्याच्या शक्यता कायम आहे. आता जर ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडला हरवले तर इंग्लंडचा संघ सुपर ८मध्ये पोहोचेल. मात्र जर स्कॉटलंडने कमाल करत ऑस्ट्रेलियाला हरवले तर ते सुपर ८मध्ये पोहोचतील. ग्रुप बीमधून ऑस्ट्रेलियाचा संघ आधीच सुपर ८मध्ये पोहोचला आहे.



हॅरी ब्रूकची तुफानी खेळी


इंग्लंड आणि नामिबिया यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. अशातच हा सामना १०-१० षटकांचा होऊ शकला. इंग्लंडने टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना १० षटकांत पाच बाद १२२ धावा केल्या. हॅरी ब्रूकने २० षटकांत नाबाद ४७ धावा ठोकल्या. यात त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. तर जॉनी बेअरस्ट्रॉने १८ बॉलमध्ये ३१ धावांची खेळी केली.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.