Kamika Ekadashi: आज आहे कामिका एकादशी, हे आहे महत्त्व

मुंबई: आज कामिका एकादशी आहे. हे पर्व भगवान विष्णूंना समर्पित केले जाते. या दिवशी भगवान विष्णू तसेच धनदेवता लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. ३१ जुलै ही एकादशी साजरी केली जात आहे.


या तिथीला भगवान विष्णूंची पुजा तसेच व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केल्याने पाप नष्ट होतात.



कामिका एकादशीचे महत्त्व


या दिवशी शंख, चक्र, गदाधारी भगवान विष्णूची पुजा केली जाते. भीष्म पितामह यांनी नारदमुनींना याचे महत्त्व सांगितले आहे. मनुष्य या एकादशीच्या दिवशी धूप, दीप, नैवेद्य इत्यादीकडून भगवान विष्णूची पुजा करतात. त्यांना गंगा स्नान केल्याने उत्तम फलप्राप्ती होते.


एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या समोर तूप अथवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. असा दिवा लावल्याने पित्रांना स्वर्गामध्ये अमृत मिळते.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.