मुंबई पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ही परिस्थिती आटोक्यात आणली आणि म्हणून अनेक गाड्यांचा खोळंबा झाला. मग काय शूटला पोहचण्यासाठी स्वप्नीलने रिक्षाने प्रवास केला आणि तो शूट ला पोहचला. ही सगळी गोष्ट त्याने त्याच्या सोशल मीडिया मधून प्रेक्षकांना सांगितली आहे.