शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का, उपाध्यक्षांचा आकस्मिक मृत्यू


चाळीसगाव : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख (राजू देशमुख) यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. राजीव देशमुख हे चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार होते. ते २००९ ते २०१४ या काळात विधानसभेचे सदस्य होते. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.


राजीव देशमुख हे शरद पवारांच्या विश्वासूंपैकी एक होते. त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. पण हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राजीव देशमुख यांचे ५५ व्या वर्षीच आकस्मिक निधन झाले. अस्वस्थ वाटू लागल्यावर त्यांना धुळे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.


राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. अनेकांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी राजीव देशमुख यांनी ठामपणे शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. यानंतर राजीव देशमुख यांचे पक्षातील स्थान आणखी बळकट झाले. लवकरच होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार होती. पण ही जबाबदारी जाहीर होण्याआधीच राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.


Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.