Raksha Bandhan : जाणून घ्या रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्याची शुभ वेळ ?

मुंबई : यंदा शुक्रवार २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधन आहे. याच दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे आणि पौर्णिमा समाप्ती सकाळी नऊ वाजून ४७ मिनिटांनी आहे. यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्याची शुभ वेळ कोणती यावरून अनेकांचा संभ्रम आहे. राखी सकाळी नऊ वाजून ४७ मिनिटांपर्यंतच बांधता येणार का ? नंतर राखी बांधता येणार नाही का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर पंचागकर्त्यांनी मार्गदर्शन केले आहे.



यंदा गुरुवार २७ ऑगस्ट २०२६ रोजी नारळी पौर्णिमा अर्थात श्रावण पौर्णिमा आहे. याच दिवशी सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांनी पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे. रक्षाबंधन शुक्रवार २८ ऑगस्ट २०२६ रोजी आहे आणि याच दिवशी पौर्णिमा समाप्ती सकाळी नऊ वाजून ४७ मिनिटांनी आहे. खंडग्रास चंद्रग्रहण असले तरी ते भारतातून दिसणार नाही. यामुळे ग्रहणाचे वेधादि नियम भारतात पाळण्याची आवश्यकता नाही, असे पंचागकर्त्यांचे म्हणणे आहे. जर आपल्या घरात श्रावण पौर्णिमा या तिथीच्या उदयाच्या दिवशी राखी बांधण्याची प्रथा असेल तर गुरुवारी आणि रक्षाबंधनाच्याच दिवशी राखी बांधण्याची प्रथा असेल तर शुक्रवारी राखी बांधता येईल.



या वर्षी गुरुवार २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांपासून ते शुक्रवार २८ ऑगस्ट २०२६ रोजी सूर्यास्तापर्यंत कधीही राखी बांधता येईल. भावाला राखी बांधण्यासाठी रक्षाबंधनाचा दिवस शुभ आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभरात भावाला राखी बांधता येईल, असे पंचागकर्त्यांचे म्हणणे आहे.


Comments
Add Comment

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच