Pakistan Team Crisis: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) एका निर्णयामुळे सध्या क्रीडा जगतात मोठी खळबळ उडाली आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी राष्ट्रीय संघातील खेळाडूंचे मोबाईल फोन पीसीबीने आपल्या ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी पत्रकार अंबर अली यांनी याबाबत दावा केला असून, इंग्लंडविरुद्धचा शेवटचा कसोटी सामना संपेपर्यंत खेळाडूंचे फोन बोर्डाच्या ताब्यातच राहतील असे त्यांनी सांगितले आहे. ( Pakistan vs England Test)
दुबई : महिला आशिया कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली असून, या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने ऐतिहासिक ...