भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
महाराष्ट्रात मराठा समाजाचे लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले .
एकही दंगल , जाळपोळ , जीवितहानी झाली नाही.
हे बघा दंगल , जाळपोळ नुसता राडा… यांचे आंदोलन असेच असते.
ह्याना वाटते असे करून देशातली जनता याना साथ देईल !!!
हे सगळ्या देश विघातक शक्तीनचे काम आहे व यांच्या वर योग्यती कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.