भरत नाट्य मंदिरात प्रयोग सुरु असताना ह्दयविकाराचा झटका आल्याने अश्विनी एकबोटे यांचे निधन झाले.
पुण्यातील भरत नाट्य मंदिरात ‘त्रिधारा’ या नाटकाचा प्रयोग सुरू असताना एकबोटे यांना ह्रदयविकाराचा झटका आला.
मूळच्या पुण्याच्या असलेल्या अश्विनी यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण तेथेच झाले.
भरतनाट्यमच्या त्या उत्कृष्ट नृत्यांगना होत्या. ‘एका क्षणात’, ‘त्या तिघांची गोष्ट’ ही त्यांचे नाटके गाजली.
दुहेरी, दुर्वा, राधा ही बावरी, तू भेटशी नव्याने, कश्याला उद्याची बात या मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.
RIP !