Watch: घड्याळ नेहमी डाव्या हातातच का बांधले जाते? जाणून घ्या याचे उत्तर

मुंबई: घड्याळ(watch) हे नेहमी डाव्या हातातच बांधले जाते. मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे. लोक अनेक वर्षांपासून असेच घालत आहेत की त्यामागेही काही कारण आहे? सोशल मीडियावर हा प्रश्न विचारण्यात आला. यावर अनेक युजर्सनी वेगवेगळी उत्तरे दिली. मात्र तुम्हाला यामागचे शास्त्रीय कारण माहीत आहे का?


पहिली गोष्ट म्हणजे अधिकतर लोक आपल्या उजव्या हाताने काम करतात. त्यामुळे हा हात सतत व्यस्त असतो. अशातच डाव्या हातात घड्याळ बांधल्याने सतत वेळ बघण्यास त्रास होत नाही. डाव्या हातावर घड्याळ बांधल्याने ते सुरक्षित राहते. तसेच पडण्याचाही धोका नसतो. हेच कारण लक्षात घेता अनेक कंपन्या डाव्या हातावर बांधण्यासाठी घड्याळ बनवतात.



जाणून घ्या शास्त्रीय कारण


लक्ष देऊन पाहिल्यास टेबलावरील घड्याळ नेहमी सरळ असते. स्टँडवर ठेवातचा घड्याळातील १२ हा आकडा नेहमी वर असतो. भिंतीवरही आपण असेच घड्याळ अडकवतो. जर आपण घड्याळ डाव्या हाताऐवजी उजव्या हातावर बांधले तर हा १२ अंक खाली जाईल आणि क्रम उलटा होईल.


अशातच तुम्हाला घड्याळाचे वाचन कऱणे कठीण होईल. जेव्हा ऑटोमॅटिक घड्याळाचा जमाना होता तेव्हा हे घड्याळ लोक दोन्ही हातांवर बांधत होते. उजव्या हातावर बांधताना चावी बाहेरच्या दिशेला जात होती यामुळे चावी देण्यास त्रास होत असे. दरम्यान, डाव्या हातावर बांधल्यास चावी आतल्या बाजूस यायची. आता तुम्हाला याचे खरे कारण समजले असेल.

Comments
Add Comment

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय