Rajasthan: राजस्थानात बस-टेम्पोच्या धडकेत ८ मुलांसह ११ जणांचा मृ्त्यू

मुंबई: राजस्थानातील धौलपूरमध्ये मोठा अपघात झाला आहे. येथे एका स्लीपर कोच बसने टेम्पोला धडक दिली. या दुर्देवी अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमद्ये पाच मुले, तीन मुली, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तीन जण यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


हा अपघात एनएच ११ बीवर सुनीपूर गावाजळ घडला. टेम्पोतून प्रवास करणारे सर्व प्रवासी बाडी शहराच्या गुमट मोहल्लाचे निवासी आहेत. हे सर्व लोक बरौली गावात भात कार्यक्रमात सामील होऊन परतत होते. अपघतात बसचे मोठे नुकसान झाले आहे.



बसचा वेग खूप होता


ज्यावेळेस हा अपघात झाला तेव्हा बसचा वेग खूप होता. ही टक्कर इतकी भीषण होती की लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. या दरम्यान, हायवेवरून जाणारे लोक तातडीने जखमींच्या मदतीसाठी आले आणि पोलिसांना घटनेची सूचना दिली.

Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?