'अंतराळात' खाद्य सूक्ष्म शैवालांवर प्रयोग

शुभांशू शुक्ला ठरले पहिले भारतीय अंतराळवीर


नवी दिल्ली : ऑक्सिओम मिशन-४ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी एका महत्त्वाच्या संशोधन मोहिमेला सुरुवात केली आहे. शुभांशू यांनी आयएसएसमधील आपला तिसरा दिवस सूक्ष्म-शैवालांवरील प्रयोगात व्यतित केला. अशा प्रकारचे प्रयोग करणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत.


शुभांशू यांनी पहिल्या प्रयोगात अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण किरणोत्सर्गाचा खाद्य सूक्ष्म शैवालांवर होणारा परिणाम अभ्यासला. हा प्रयोग इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जीनोम रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने केला जात आहे. सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणात खाद्य सूक्ष्म-शैवालांच्या तीन निवडक प्रकारांची वाढ व त्यांच्या चयापचयावर होणाऱ्या परिणामांवर यावर संशोधन केले जात आहे. अंतराळ प्रवासातील परिस्थितीमुळे मानवी स्नायूंच्या विकासात व कार्यप्रणालीत अडथळा कसा येतो, याचा उलगडा करणे हा या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे.


Comments
Add Comment

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर