Accident News: कार-दुचाकीच्या अपघातात सात जणांचा मृत्यू, कारचालकावर गुन्हा

वणी:  दिंडोरी-वणी या राज्यमार्गावर सिड फार्म परिसरात भरधाव वेगातील कारमधील प्रवासी नाशिकला परिचितांचा वाढदिवस साजरा करुन परतत असताना दुचाकी व कारचा अपघात झाला. कारचालकाचे नियंत्रण सुटले व सदर कार स्त्यालगतच्या साचलेल्या नाल्याच्या पाणीत पडली. बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये  कारमधील सात लोकांचा पाण्यात बुडून झाला, तर दुचाकीवरील दोघे जखमी झाले होते.


सदर दुर्दैवी अपघातात सात लोकांच्या मृत्यू याप्रकरणी कारचालकावर दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दिंडोरी पोलिसांनी चौकशी अंती कारचालक याच्या बेदरकारपणामुळे सदर अपघात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. तसेच राँग साईडला जाऊन दुचाकीला धडक देऊन कार नाल्यात पडल्याने सात जण ठार झाल्याची तक्रार दिंडोरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांनी दिल्याने मयत कारचालक दत्तात्रय नामदेव वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

Comments
Add Comment

Bad Breath Remedies :तोंडाची दुर्गंधी कायमची पळवून लावा! करा हे अत्यंत सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने