धाराशिवमध्ये हिट अँड रन, ऊसतोड मजुरांना उडवले


धाराशिव : धाराशिवमधील कळंब लातूर रस्त्यावर हिट हिट अँड रनची घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या कारने ऊसतोड मजुरांना उडवले. या अपघातात सहा ऊसतोड मजूर जखमी झाले. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी ऊसतोड कामगारांना अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. कार चालक फरार आहे. पोलीस का चालकाला शोधत आहेत. फरार चालकाविरोधात हिट अँड रन प्रकरणी कायदेशीर कारवाई होणार आहे.


अपघातात जखमी झालेले ऊसतोड मजूर कळंब तालुक्यातील मंगरूळ गावचे आहेत. अपघाताची माहिती मिळताच मजुरांच्या नातलगांनी अंबाजोगाई शासकीय रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली आहे.


सर्व जखमी मजूर हे आदिवासी पारधी समाजाचे असल्याचे समजते. अपघातग्रस्त वाहनावर लातूर जिल्ह्यातील पासिंग नंबर असल्यामुळे फरार झालेला चालक मूळचा लातूर जिल्ह्यातील असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणी फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.


Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी