मनसे उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये अनुभवी, स्थानिक प्रश्नांशी जोडलेले आणि कार्यक्षम उमेदवार मैदानात उतरवून मनसेने निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्थानिक विकास आणि पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर मनसेचा भर राहणार आहे. राज ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्म देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


मनसेची मुंबईतील प्रभाग क्र.१९२ यशवंत किल्लेदार, प्रभाग क्र. १८३ पारूबाई कटके, प्रभाग क्र ८४ रूपाली दळवी, प्रभाग क्र १०६ सत्यवान दळवी, प्रभाग क्र. ६८ संदेश देसाई, प्रभाग क्र. २१ सोनाली मिश्रा, प्रभाग क्र.११ कविता माने, प्रभाग क्र.१५० सविता थोरवे, प्रभाग क्र. १५२ सुधांशू दुनबाळे, प्रभाग क्र ८१ शबनम शेख, प्रभाग क्र.१३३ भाग्यश्री जाधव, प्रभाग क्र. १२९ विजया गीते, प्रभाग क्रमांक १८ सदिच्छा मोरे, प्रभाग क्र.११० हरिनाक्षी मोहन चिराथ, प्रभाग क्रमांक २७ आशा चांदर या यादीतून मनसेने महिला, युवक आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या उमेदवारांना संधी दिल्याचे स्पष्ट होते.

Comments
Add Comment

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून 'मुंबई बँक' जिंकण्याची जबाबदारी उपमहापौरांकडे

- वर्ष अखेरीस निवडणूक; प्रवीण दरेकर आणि संजय घाडी हे मित्र येणार आमनेसामने मुंबई (सुहास शेलार) : ठाणे जिल्हा

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

CM Devendra Fadnavis : 'भाजप कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे'

पुणे : काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे.

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त