Mumbai-Pune Express way: पुण्याला जाण्याचा प्लान बनवताय, तर त्याआधी जरूर वाचा ही बातमी

मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेबाबत (mumbai pune expressway) मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही शुक्रवारी या एक्सप्रेसवेवरून पुण्याला जाण्याचा प्लान बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. शुक्रवारी दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.


मुंबई-पुणे एक्सप्रेसवेर शुक्रवारी सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रोव्हिजन केले जाणार आहे. तसेच ब्लॉकच्या या दोन तासांत ओव्हरहेड गँट्री बसवले जातील. याच गँट्रीवर सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत.


त्यामुळेच शुक्रवारी दुपारी दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या मार्गावर बसवले जाणारे सीसीटीव्ही वाहतुकीचे नियम उल्लंघन करणारे तसेच अपघाताला जे लोक कारणीभूत ठरतील त्यांच्यावर नजर ठेवणार आहेत.



ही आहे पर्यायी वाहतूक


या ब्लॉक दरम्यान खंडाळा येथून बाहेर पडण्याच्या मार्गावरून पुण्याला जाणारी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळवली जाणार आहे. वळवण प

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा