SSC Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! 'या' तारखेपासून सुरु होणार परीक्षेची अर्ज प्रक्रिया

राज्य मंडळाकडून वेळापत्रक जाहीर


मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी (SSC Exam) विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांतच दहावीचे विद्यार्थी परिक्षेसाठी अर्ज करु शकणार आहेत.


राज्य मंडळाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, ७ ऑक्टोबर २०२४ पासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. तर ५ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे. दरम्यान, दहावीचे विद्यार्थ्यांचा परीक्षा अर्ज www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने शाळा प्रमुखांमार्फत भरण्यात येतील.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा