Vilas Bhumre : महायुतीचे उमेदवार गॅलरीतून पडले, हातपाय फॅक्चर झाले! प्रचार थंडावले!

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) काही दिवसांवर येऊन ठेपली असताना सर्व राजकीय पक्षांकडून मोठी तयारी सुरु आहे. मात्र अशातच शिंदे शिवसेनेचे (Shinde Shivsena) उमेदवार विलास भुमरे (Vilas Bhumre) यांना मोठी दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांचा सुरु असणारा प्रचारही थांबवावा लागत आहे.


महायुती शिंदे सेना गटातील पैठण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विलास भुमरे भुमरे हे पाचोड येथे आपल्या निवासस्थानी आज पहाटे भोवळ आल्याने गॅलरीमधून खाली पडले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत.



विलास भुमरे (Vilas Bhumre) यांना छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या डाव्या हाताला आणि पायाला फॅक्चर झाले आहे. त्यामुळे विलास भुमरे यांचे पुढील प्रचाराचे दौरे रद्द करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा