Gondia Accident : तब्बल आठ अपघात आणि ११ जणांचा बळी घेतल्यानंतर आली एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाग!

गोंदिया अपघातातील शिवनेरीचा चालक निलंबित


गोंदिया : दोन दिवसांपूर्वी भंडारा इथून गोंदियाच्या दिशेला जाणाऱ्या एका शिवशाही बसचा भीषण अपघात घडला होता. (Gondia Shivshahi Bus Accident) यामध्ये ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले होते. दरम्यान, याप्रकरणी तपासात मोठी अपडेट समोर आली आहे.



गोंदिया अपघातास कारणीभूत ठरलेला चालक प्रणय रायपूरकर याने याआधीही सात अपघात केल्याची माहिती समोर आली आहे. आठ अपघात आणि ११ जणांचा बळी घेतल्यानंतर गोंदिया शिवशाही बस अपघातातील बस चालक प्रणय रायपुरकरवर कारवाई करण्यात आली आहे. काल रात्री विभागीय वाहतूक अधिकारी शितल शिरसाट यांनी आरोपी प्रणय रायपूरकरला निलंबनाचे आदेश दिले आहेत. पुढील आदेशाप्रमाणे हे निलंबन राहणार असून या कालावधीत सदर चालक निलंबीत कर्मचाऱ्यांच्या हजेरी पत्रावर दररोज स्वाक्षरी करणे त्याला बंधनकारक असणार आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा