Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उलटली!

काही प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण जखमी


पुणे : पुण्याजवळील ताम्हिणी घाट मोठ्या वळणांचा असल्यामुळे याठिकाणी अनेक अपघात घडत असतात. काही दिवसांपूर्वीच या घाटात शालेय बसचा अपघात झाला होता. हे प्रकरण ताजे असताना पुन्हा एका बसचा भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे.



 मिळालेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी ते महाड येथे लग्नाचे वऱ्हाड येथे जाणाऱ्या एका खासगी बसचा अपघात झाला आहे. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. माणगाव- पुणे मार्गावर माणसांनी खचाखच भरलेली बस ताम्हिणी घाटामध्ये रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये चार ते पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.


दरम्यान, या अपघातानंतर घटनेची माहिती मिळताच पोस्को कंपनीची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली असून जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा