स्वतःच्या फोटोला वाहिली श्रद्धांजली, नंतर केली आत्महत्या

सोलापूर : प्रेमभंग झाल्याच्या नैराश्यातून जेसीबी ऑपरेटर तरुणाने इन्स्टाग्रामवर स्वतःच्या फोटोला श्रद्धांजली वाहून दोरीने पळसाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. कटफळ (ता. सांगोला) येथील फॉरेस्टमधील पाझर तलावाजवळ उघडकीस आली. संजय भगवान केदार (वय २५, रा. लातूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.


गार्डी येथील फाटे याच्याकडे असलेल्या जेसीबी मशीनवर संजय केदार हा ऑपरेटर (चालक) म्हणून कामास होता. दरम्यान संजयने स्वतःच्या मोबाइलवरून मालक फाटे यांच्या मोबाइलवर फोन करून माझे एका मुलीवर प्रेम आहे, ती मला लग्नास नकार देत असल्यामुळे आता माझी जगण्याची इच्छा संपल्याचे सांगून त्याने फोन बंद केला.

त्यानंतर संजयने त्यांच्या व्हॉट्सअॅपवर त्याचे लोकेशनही पाठविले. त्यानंतर फाटे व त्यांचा मित्रांनी मिळून संजयला शोधत त्याने पाठवलेल्या लोकेशनवर गेले. कटफळ शिवारातील दुधाळवाडी फॉरेस्टमध्ये तो वापरत असलेली दुचाकी मिळून आली.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा