आळंदीत भाविकांची गर्दी; ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीजवळ भक्तिमय वातावरण

आळंदी : संत परंपरेचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या आळंदीत आज पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी उसळली. ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरून आलेले वारकरी लांबलचक रांगेत उभे राहत आहेत. समाधी परिसरात अखंड कीर्तन-भजनाचा नाद घुमत असून संपूर्ण वातावरण भक्तिभावाने न्हाऊन निघाले आहे.


परंपरेनुसार इ.स. 1296 साली ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीस्वरूपात प्रवेश केल, ज्याला संजीवन समाधी म्हणून ओळखले जाते. संत परंपरेतील हा टप्पा अत्यंत पवित्र मानला जातो. आज अलंकापुरीतील समाधीस्थळ पहाटेपासूनच भाविकांसाठी खुले करण्यात आले असून दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे.


गर्दीचा अंदाज ओळखत आळंदी नगरपालिका आणि मंदिर समितीने परिसरातील सुरक्षेबरोबरच स्वच्छतेची व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा, रांगेचे व्यवस्थापन आणि प्राथमिक वैद्यकीय सेवा याचीही खास तयारी करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

CM Devendra Fadnavis : 'भाजप कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे'

पुणे : काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे.

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त