कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सून काळासाठी विशेष वेळापत्रक लागू करण्यात येणार असून १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत गाड्यांच्या वेळांमध्ये बदल होणार आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे. (Konkan Railway Monsoon Schedule)
पावसाळ्यात गाड्यांचा वेग कमी का?
कोणत्या गाड्यांवर परिणाम होणार?
या बदलाचा थेट परिणाम मुंबई–गोवा मार्गावरील अनेक महत्त्वाच्या गाड्यांवर होणार आहे, ज्यामध्ये
- मांडवी एक्सप्रेस
- तेजस एक्सप्रेस
- मत्स्यगंधा एक्सप्रेस
यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांच्या आगमन व प्रस्थान वेळांमध्ये बदल होणार असून काही गाड्या उशिरा किंवा लवकर सुटू शकतात. (Konkan Railway Monsoon Schedule)
रेल्वे प्रशासनाचे आवाहन :
प्रवाशांसाठी काय परिणाम?
- प्रवासाचा कालावधी वाढण्याची शक्यता
- वेळापत्रकात अनिश्चित बदल
- काही मार्गांवर गर्दीचे व्यवस्थापन