शाळेच्या मध्यान्ह भोजनात सापडली पाल, ३५ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

छपरा: बिहारच्या छपरा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रसुलपूर टिकुलिया टोला डुमरी येथील विद्यालयात मध्यान्ह भोजनात पाल सापडली असून हे जेवल्यानंतर ३५ मुलं आजारी पडली आहेत.


याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आज सकाळी नेहमीप्रमाणे मुलं मध्यान्ह भोजन जेवत असताना एका विद्यार्थ्याच्या ताटात मेलेली पाल आढळली. विद्यार्थ्याने याची माहिती शिक्षकांना देताच एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मध्यान्ह भोजनाचे वाटप बंद करण्यात आले. काही वेळाने मुलांची प्रकृती ढासळू लागली आणि ५० मुलांना उलट्यांचा त्रास होऊ लागला.


यापैकी ३५ मुलांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका पूनम कुमारी यांनी दिलेल्या माहितीनूसार, या मुलांना एका स्वयंसेवी संस्थेद्वारे अन्न वाटप केले जाते. या प्रकरणाची माहिती मिळताच अन्न वाटप थांबवण्यात आले आहे.


या घटनेनंतर जिल्ह्याची शासकीय यंत्रणा अलर्टवर असून सर्व मुलांवर योग्य उपचार सुरू असून डॉक्टरांची टीम तयार असल्याचे एसडीओ संजय कुमार यांनी सांगितले. तसेच जिल्हा प्रशासनाचे पथक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

Lucknow Crime News : तरुणीला कारची धडक, बोनेटवर लटकवत नेलं अन्..., व्हिडीओ व्हायरल

Lucknow Crime News : देशभरात हिट अँड रनच्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत असतानाच आता उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून

India Russia relations : लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ रशियाच्या दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ होणार

नवी दिल्ली: भारत आणि रशिया यांच्यातील दीर्घकालीन संरक्षण भागीदारी आणि लष्करी सहकार्य अधिक बळकट करण्याच्या

India's First Dengue Vaccine : डेंग्यूचा धोका होणार कमी? भारताची स्वदेशी ‘DengiAll’ लस २०२७ मध्ये येण्याची शक्यता

मुंबई : पावसाळा सुरू झाला की भारतात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो. ताप, अंगदुखी, अशक्तपणा आणि प्लेटलेट्स

India Pakistan : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र निषेध

नवी दिल्ली : उत्तर अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात भारतीय नौदल आणि पाकिस्तान नौदलाच्या जहाजांमध्ये

Bihar Flood News : बिहारमध्ये 50 लाख लोक पुराच्या विळख्यात, अनेक राज्यांना पावसाचा इशारा

Bihar Flood News : देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बिहारमधील १५

UPI Rules : UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी; ₹२,००० पेक्षा जास्त व्यवहारावर शुल्क भरावे लागणार का? जाणून घ्या सरकारचे नियम

मुंबई : भारतात डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या माध्यमांपैकी एक असलेल्या युनिफाइड पेमेंट्स