वाड्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

वाडा : वाडा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवार, दि. १८ डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने सर्वच ग्रामपंचायतींचे कामकाज बंद झाले आहे. या आंदोलनामध्ये ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक, रोजगार सेवक आदी सहभागी झाले आहेत. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन ग्रामसेवक संघटनेच्या वतीने तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या या काम बंद आंदोलनाने मात्र नागरिकांची गैरसोय होणार आहे.


वित्त आयोगाचा निधी छोट्या ग्रामपंचायतींना दरवर्षी किमान दहा लाख रुपये असावे, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दोन्ही पद एकत्र करून पंचायत विस्तार अधिकारी पद निर्माण करावे, ग्रामसेवक संघटनेला विधान परिषदेत प्रतिनिधित्व द्यावे, रोजगार सेवकांना १५००० फिक्स मानधन द्यावे, विमा संरक्षण द्यावे, विनाकारण कामावरून काढलेल्या रोजगार सेवकांना परत कामावर घेणे आदी विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर हे आंदोलन सुरू करण्यात आले असल्याची माहिती ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी पंकज चौधरी यांनी यावेळी दिली.

Comments
Add Comment

Mumbai Pune Expressway: जादुई नंबरप्लेट लावणं भोवलं, फॉर्च्यूनर ड्रायव्हरला RTO चा दणका

पिंपरी चिंचवड: अलीकडेच सोशल मीडियावर मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर टेक्नॉलॉजी वापरून आरटीओ पोलिसांच्या

Railway Megablock News: ऐन सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांचा खोळंबा, रविवारी 'या' मार्गावर ९ तासांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेसही रद्द

पुणे: गणेशोत्सवासाठी जेमतेम काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नोकरदारवर्ग आता गणेशोत्सवासाठी आपल्या गावी

Ganpati Special Train: गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठा दिलासा, मुंबई- कोकण मार्गावर धावणार १२ विशेष गाड्या

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य

Ganeshotsav Decoration 2026: वांद्रे येथे साकारलेय प्रसिद्ध सोमनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती, भव्य दिव्य देखाव्याने जिंकले मन

मुंबई: मुंबईतील अनेक प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळे दरवर्षी ऐतिहासिक आणि आकर्षक मंदिरांची प्रतिकृती साकरतात.

Nitesh Rane News: गणेशभक्तांना घेऊन पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना, मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ची साथ

Navi Mumbai Airport: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास होणार अधिक स्वस्त; नेमकं कारण काय?

नवी मुंबई: विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. डिसेंबर २०२५ पासून सुरू