‘भारतरत्न’ पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. आतापर्यंत ४३ जणांना हा पुरस्कार मिळाला आहे.
‘भारतरत्न’ पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. आतापर्यंत ४३ जणांना हा पुरस्कार मिळाला आहे. यंदाचा भारतरत्न पुरस्कार माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पं.मदन मोहन मालवीय(मरणोत्तर) यांना जाहीर झाला आहे. २०१३ मध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि शास्त्रज्ञ सी.एन.आर.राव यांना प्रदान करण्यात आला होता. भारतरत्न पुरस्कार मिळवणारा सचिन पहिला क्रीडापटू ठरला होता.
आजवरचे भारतरत्न पुरस्काराचे मानकरी
१९५४ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन
१९५४ चक्रवर्ती राजगोपालाचारी
१९५४ डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण
१९५५ डॉक्टर भगवान दास
१९५५ सर डॉ. मोक्षगुंडम विश्नेश्वरैया
१९५५ पं. जवाहरलाल नेहरु
१९५७ गोविंद वल्लभ पंत
१९५८ धोंडो केशव कर्वे
१९६१ डॉ. बिधन चंद्र रॉय
१९६१ पुरुषोत्तम दास टंडन
१९६२ डॉ. राजेंद्र प्रसाद
१९६३ डॉ. झाकिर हूसैन
१९६३ डॉ. पाडूरंग वामन काणे
१९६६ लाल बहादुर शास्त्री
१९७१ इंदिरा गांधी
१९७५ वराहगिरी वेंकटगिरी
१९७६ के. कामराज
१९८० मदर तेरेसा
१९८३ आचार्य विनोबा भावे
१९८७ खान अब्दुल्ल गफार खान
१९८८ एमजीआर
१९९० डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
१९९० नेल्सन मंडेला
१९९१ राजीव गांधी
१९९१ सरदार वल्लभभाई पटेल
१९९१ मोरारजी देसाई
१९९२ मौलाना अब्दुल कलाम आझाद
१९९२ जे आर डी टाटा
१९९२ सत्यजीत रे
१९९७ अब्दुल कलाम
१९९७ गुलजारी लाल नंदा
१९९७ अरुणा असाफ अली
१९९८ एम एस सुब्बुलक्ष्मी
१९९८ सी सुब्रम्हण्यम
१९९८ जयप्रकाश नारायण
१९९९ पं.रवि शंकर
१९९९ अर्मत्य सेन
१९९९ गोपीनाथ बोरदोलाई
२००१ लता मंगेशकर
२००१ उस्ताद बिस्मिल्ला खाँ
२००९ पं. भीमसेन जोशी
२०१३ सी.एन.आर.राव
२०१३ सचिन तेंडुलकर
[EPSB]
अटलबिहारी वाजपेयी, मदन मोहन मालवीय ‘भारतरत्न’ »
‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार यंदा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि स्वातंत्र्य सेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांना…
[\EPSB]