कायदा आणि सुव्यवस्था बिघडली की, पोलीस दल कारवाई करते. या कारवाईमुळे प्रत्यक्ष स्थिती नियंत्रणात आलेली नसली ती अधिक बिघडू नये म्हणून पोलीस दल एक ठेवणीतले वाक्य प्रसारमाध्यमांसमोर ठेवते आणि ते असते, ‘परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात.’ कधी कधी या पाठीमागे सत्य परिस्थितीही असते. पण आता अशा प्रकारचे वाक्य मुंबई महानगरपालिकाही वापरू लागले आहे की काय, अशी शंका येऊ लागली आहे. पालिकेच्या जनसंपर्क विभागाने दावा केला आहे की, मुंबईत स्वाईन फ्लू नियंत्रणात आहे, आटोक्यात आहे. पण हा नुसताच दावा आहे. कारण खरी परिस्थिती अजूनही काय आहे? मुंबईत स्वाईन फ्लू नियंत्रणासाठी किती विशेष कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत, त्यात किती मुंबई आणि महाराष्ट्रातील रुगण अजून किती जण दुस-या राज्यांतील स्थलांतरित आहेत, याचा आकडा देण्यात आलेला नाही. तसे पाहिले तर हा नुसताच पोकळ दावा म्हणावा लागेल. मुंबईत स्वाईन फ्लूची लागण झालेले रुग्ण चारशेहून जास्त आहेत तर आतापर्यंत १५ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. लागण झालेले रुग्ण हे पूर्णपणे बरे झालेले नाहीत. त्यांची संख्या हीसुद्धा खरी आहे, असे मानता येत नाही. ही पालिकेची आकडेवारी आहे. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-या रुग्णांची संख्या यात आहे की, नाही, हेही माहीत नाही. ज्यावेळी कोणत्याही आजाराचे नवीन रुग्ण दाखल होत नाहीत त्यावेळी तो आजार नियंत्रणात आहे, असे म्हणता येईल; परंतु स्वाईन फ्लूबाबत तसे खात्रीने म्हणता येत नाही. हा संसर्गजन्य आजार आहे. उपचार वेळेवर झाला नाही तर मृत्यू होतोच होतो. त्यामुळे जोपर्यंत नवीन रुग्ण येत नाहीत तेव्हाच हा आजार नियंत्रणात आहे, असे म्हणता येईल. थंड वातावरणात हा आजार जास्त पसरतो. मुंबईत गेले दोन दिवस वातावरण थंड आहे. लोकांनीही आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवली पाहिजे. सगळय़ाच दोष पालिका प्रशासनावर टाकता येणार नाही. आहार-विहार काटेकोरपणे सांभाळावे. शहरी जीवन हे दगदगीचे असले तरी त्यातून उसंत घेऊन, विश्रांती घेऊनच पुढे वाटचाल करता येते, हे मुंबईकरांनी लक्षात घ्यावे.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on