केंद्र सरकारने गुन्ह्याच्या संदर्भातील सज्ञानतेची व्याख्या आहे, तशी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आपल्या कायद्यामध्ये १८ वर्षापर्यंतच्या मुलांना अज्ञानी समजले जाते. या वयोमर्यादेच्या आतील मुलांनी किंवा मुलींनी गुन्हा केला असल्यास त्यांना सर्वसाधारण गुन्हेगारांसाठी लागू असलेले कायदे लावले जात नाहीत. त्यांना बालगुन्हेगार समजून त्यांच्यावरचे खटले स्वतंत्र न्यायालयात चालवले जातात. त्यांना शिक्षा केली जात नाही तर बालसुधारगृहात सुधारण्यासाठी पाठवले जाते. तिथे काही काळानंतर त्यांची सुटका केली जाते. बालगुन्हेगारांचे मोठे प्रमाण लक्षात घेता त्यांना बालगुन्हेगार ठरवणारी वयोमर्यादा १८वरून १६ वष्रे करावी, अशी मागणी पूर्ण देशातून होत होती. कारण दिल्लीतील बहुचíचत सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक मुख्य आरोपी १७ वर्षाचा आहे. त्याने बलात्कार आणि हत्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु त्याचे वय १८ पेक्षा कमी असल्यामुळे त्याला शिक्षा होणार नाही. तो सुधारगृहात काही महिने राहिल्यानंतर मोकळा सुटणार आहे. तसा तो सुटता कामा नये म्हणून लोकांनी सज्ञानतेची व्याख्या बदलण्याची मागणी केली होती. राज्याराज्यातल्या पोलिस महासंचालकांनीसुद्धा ही वयोमर्यादा १६ वयापर्यंत खाली आणावी, असे म्हटले होते. असे असले तरी या संबंधात विचार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या वर्मा समितीने ही वयोमर्यादा कमी करण्याची गरज नाही, अशी शिफारस केली आहे. देशातल्या शेकडो संघटना आणि व्यक्तींनी ही वयोमर्यादा कमी करण्याची मागणी केली असली तरी वर्मा समितीला प्राप्त झालेल्या हजारो मागणीपत्रांपैकी जबाबदार महिला संघटनांच्या मागणीपत्रात ही वयोमर्यादा कमी करण्याची गरज नाही, असेच म्हटलेले होते. वयोमर्यादा कमी करण्याच्या बाबतीत सर्वसाधारण मतप्रदर्शन होत असले तरी लेखी स्वरूपात आलेल्या मागण्यांमध्ये तशा मागणीचा फार जोर नव्हता. म्हणून वर्मा समितीनेसुद्धा १८ वर्षाची वयोमर्यादा कायम ठेवण्याची शिफारस केली. समितीची शिफारस तशी असल्यामुळे केंद्र सरकारनेसुद्धा ही वयोमर्यादा कमी करण्याचा आग्रह धरलेला नाही, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्र्यांनी संसदेत दिली. सरकारची भूमिका योग्य आहे. कारण असे निर्णय केवळ भावनेच्या भरात घेता येत नाहीत. आपल्या देशामध्ये एखादी खळबळजनक घटना घडली की, माध्यमांतून तिला बरीच प्रसिद्धी मिळते. तसे झाले की, भावनेवर आधारलेल्या अनेक मागण्या केल्या जातात. त्या सगळ्या मागण्यांना तर्काचा किंवा वस्तुस्थितीचा आधार असतोच, असे नाही. बालगुन्हेगाराची व्याख्या १६ वर्षापेक्षा कमी करणारे काही देश जगात आहेत, हे खरे. परंतु अशा निवडक उदाहरणांचे अनुकरण करून आपणही ही वयोमर्यादा कमी करण्याची गरज नाही. जगातल्या बहुसंख्य देशातली उदाहरणे पाहिली तर साधारणपणे ती १८ वष्रेच आहे, हे आपल्याला लक्षात येईल. तेव्हा सरकारचा हा निर्णय योग्यच आहे.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on
सज्ञानतेचे वय १६ वर्षे करावे याला केलेला माझा पाठपुरावा ……बघा तुम्हाला पटत का….
अंकुरले मन ,पर फुटायला लागले
तोडूनिया बंधने मुक्त उधळया लागले
नको अडकवू मला या बंधनात
मुक्त उडू द्या आम्हास या स्वच्छंदी आसमानात !
continue reading at
http://www.youthmarathi.com/sadyanata/